ॲड. आशीष शेलार (आमदार आणि अध्यक्ष, मुंबई भाजपा) आपल्यासोबत कोण आहे आणि कोण नाही, हे एखाद्या संकटातच कळते. तसेच आपला…
उदय पिंगळे, मुंबई ग्राहक पंचायत पोटापुरता पसा पाहिजे, नको पिकाया पोळी, देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी. हे बोल आहेत…
देशात तिसऱ्या टप्प्याच्या लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले. भाजपा विरुद्ध इंडिया आघाडीच्या लढाईत आता आरक्षणाचा नवा मुद्दा तापला आहे. राष्ट्रीय…
मुंबई डॉट कॉम: अल्पेश म्हात्रे मुंबई महानगर क्षेत्रातील कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, अंबरनाथ नगर परिषद व कुळगाव- बदलापूर…
माझे कोकण: संतोष वायंगणकर महाराष्ट्रातील कोकणची भूमी म्हणजे परमेश्वराला पहाटेच्या वेळी पडलेले सुंदर स्वप्न असं वर्णन साहित्यिकांनी केलेले आहे. स्वप्नवत…
भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याचे मानले जाते आणि या लोकशाहीच्या उत्सवातील निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मंगळवारी मतदान होत आहे.…
सेवाव्रती :शिबानी जोशी सांगलीच्या विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठानची स्थापना आणि त्या नंतरच्या सुरुवातीच्या कामाची माहिती आपण गेल्या भागात जाणून घेतली. या भागात…
विशेष: डॉ. सुकृत खांडेकर रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाकडे सर्व देशाचे लक्ष लागले असून, आज या मतदारसंघात अठराव्या लोकसभेसाठी मतदान होत…
आपल्या घरी पाहुणे येणार असतील किंवा आपल्याला कोणाकडे जायचे असेल तर मिठाईची देवाणघेवाण करणे, हा मराठी माणसाच्या परंपरेतील एक भाग…
कोकणात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मंगळवारी ७ मे रोजी मतदान आहे. गेले दीड महिना भाजपाचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या…