बिहार : भारतातील एक गरीब राज्य आता मालामाल होणार आहे. कारण, या गावात असा खजिना सापडला आहे की, यामुळे राज्यातल्या सगळ्यांचे नशीब पालटणार आहे. या राज्याच्या दोन गावांमध्ये सोन्याचा मोठा साठा सापडल्याची माहिती आहे.
देशातील ४४ टक्के सोन्याचा साठा बिहारच्या जमुई जिल्ह्यात असल्याचे आधीही पुढे आले होते. पण यासोबतच आता शेजारील बांका जिल्ह्यातील कटोरिया गावातही जमिनीत असलेले सोने तपासणीसाठी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण काम करत आहेत.
जमुई जिल्ह्यातील सोनो परिसरामध्ये सोन्याचा मोठा साठा हाती लागण्याची अपेक्षा आता आणखी वाढली आहे. काही महिन्यांआधी केंद्र सरकारच्या खनिज मंत्र्यांनी संसदेत देशातल्या ४४ टक्के सोन्याचा साठा जमुई जिल्ह्यातील सोनोमध्ये सापडल्याची माहिती दिली होती. आता जमुईनंतर बांका इथेही सोने मिळाल्याने आता बिहार मालामाल होणार आहे.
आमदार नितेश राणे यांचा राऊतांना खोचक सल्ला उद्धव ठाकरे आम्हाला शिव्याशाप देऊन आमचंच मताधिक्य वाढवतात…
मुंबई: अक्षय्य तृतीया यंदाच्या वर्षी १० मेला साजरी केली जात आहे. यावेळेस अक्षय्य तृतीयेला गुरू-चंद्राच्या…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास प्रचंड शक्तिप्रदर्शनासह डॉ. श्रीकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल कल्याण…
मुंबई: व्हिवोने आज अखेर आपला फोन भारतात लाँच केला आहे. विवोने या सीरिजमधील दोन फोन…
भाजपा आणि एनडीए पूर्णपणे ट्रॅकवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दावा नवी दिल्ली : लोकसभा…
ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी आज विविध पक्षांच्या चार उमेदवारांनी तर दोन अपक्ष उमेदवारांनी आपले…