मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढल्यामुळे बेस्ट उपक्रमाने दोन डोस घेतलेल्या बेस्ट प्रवाशांची तपासणी सुरू केली आहे.
मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या २० हजारांच्या पुढे गेल्याने मुंबईत सध्या चिंतेचे वातावरण आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत प्रवाशांनी दोन डोस घेतले आहेत का? याची तपासणी बेस्टतर्फे केली जात आहे.
सकाळी आणि सायंकाळी बेस्ट बसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते. अशावेळी बेस्टकडून युनिव्हर्सल पासची काटेकोर तपासणी केली जात आहे. दरम्यान अचानक बेस्टकडून युनिव्हर्सल पासची तपासणी केल्यामुळे प्रवासी गोंधळले आहेत. कुलाबा, वडाळा, मुंबई सेंट्रल या आगरासह इतर आहारातही तसेच गर्दीच्या बस स्टॉपवर लसीकरण तपासणी मोहीम सुरू केली आहे
जाणून घ्या सविस्तर मुंबई : देशभरात निवडणुकांचे वारे वाहत असताना अनेक कंपन्या किंवा बँका अशा…
काय आहे प्रकरण? रांची : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना ईडीने (ED)…
मुंबई : भाजपाने (BJP) उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून प्रख्यात कायदेपंडित उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam)…
शशिकांत शिंदे मविआचे साताऱ्यातील उमेदवार साताऱ्यात मविआच्या अडचणीत वाढ सातारा : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election)…
काँग्रेसने अनेक वर्ष राज्य केलं, पण जनतेला फक्त चॉकलेट दाखवलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सणसणीत…
राजेश क्षीरसागर यांची टीका कोल्हापूर : निवडणुकीच्या रणधुमाळीत सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत…