मुंबई: मुलांचा दिवस चांगला जावा यासाठी सकाळची सुरूवात आनंददायक झाली पाहिजे. आई-वडिलांनी सांगितलेल्या गोष्टीचा परिणाम मुलांवर मोठ्या प्रमाणात होत असतो. जर सकाळी-सकाळी मुलांना चांगल्या आणि सकारात्मक गोष्टी सांगितले तर त्यांचा संपूर्ण दिवस चांगला जातो. येथे अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या ऐकून मुले केवळ खुशच होणार नाही तर त्यांचा आत्मविश्वासही वाढेल.
सकाळी उठताच मुलांना प्रेमाने गुड मॉर्निंग म्हणा आणि त्यांना मिठी मारा. तुमचे हास्य आणि तुमचा उत्साह त्यांना संपूर्ण दिवस खुश आणि सुरक्षित वाटेल. हे साधारण प्रेम त्यांना दिवसभरासाठी ताजेतवाने करेल.
सकाळच्या वेळेस घाईगडबड करू नका. काही वेळ आपल्या मुलांसोबत बसून गप्पा मारा. यामुळे त्यांना वाटेल की आपण त्यांना किती किंमत देतो. हा थोडासा वेळ त्यांच्यासाठी खास असू शकतो आणि तुमच्यातील नाते अधिक मजबूत होईल.
सकाळी मुलांना त्यांच्या स्वप्नाबद्दल विचारा आणि दाखवा की प्रत्येक गोष्ट त्यांच्यासाठी किती खास आहे. ते खुलेपणाने यावेळी तुमच्याशी बोलतील. हे साधारण बोलणे तुमच्यावरील विश्वास आणि स्वत:ला सुरक्षित राहण्यास मदत करतील.
सकाळी उठताच आपल्या मुलाला सांगा की तुझा चेहरा पाहिल्यावर मला किती आनंद होतो ते. हे साधे वाक्य त्यांचा आत्मविश्वास अधिक वाढवण्यास मदत करेल. त्यांना स्पेशल वाटेल.
सकाळी उठल्यावर आपल्या मुलाला विचारा की आज ते काय करणार आहेत. त्यांच्या योजनांमध्ये आवड दाखवा. यामुळे ते अधिक उत्साही होतील आणि दिवस आनंदाने सुरू होईल.
वंचितच्या प्रकाश आंबेडकरांची टीका मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी पुन्हा…
पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंवर घणाघात मुंबई : मुंबई चैत्यभूमीतून प्रेरणा घेते, हे आमचे सरकार आहे.…
पंचांग आज मिती वैशाख शुद्ध दशमी ११.२४ पर्यंत नंतर एकादशी शके १९४६. चंद्र नक्षत्र उत्तरा…
मुंबई : न्यायालयाने घाटकोपर होर्डिंग प्रकरणी भावेश भिंडेला २६ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.…
मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांचे आवाहन पाचव्या टप्प्यासाठी २० मे रोजी…
हत्येमागील कारण ऐकून पोलीसही हादरले लखनऊ : भावाबहिणीचं नातं हे पवित्र मानलं जातं. आईबाबांनंतर काळजी…