Friday, April 25, 2025
Homeमहत्वाची बातमीआज राज्यात कुठेही रेड अलर्ट नाही, मात्र पूरस्थिती कायम

आज राज्यात कुठेही रेड अलर्ट नाही, मात्र पूरस्थिती कायम

मुंबई : राज्यात नदी नाल्यांना पूर आल्याने काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. मागील काही दिवस राज्यातील अनेक भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र आज रायगड, पालघर, पुणे, सातारा आणि कोल्हापुरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हे जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

काही जिल्ह्यांत अजूनही पूरस्थिती आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -