Kargil Vijay Diwas : कारगिलपासून ऑपरेशन सिंदूरपर्यंत! भारतीय लष्कराच्या 'या' १० मोहिमांनी जगाला दाखवली ताकद

ऑपरेशन विजय (1999) (Operation Vijay)

कारगिल युद्धात पाकिस्तानी घुसखोरांना हुसकावून लावत भारताने २६ जुलै १९९९ रोजी विजय मिळवला.

 

 



 



ऑपरेशन मेघदूत (1984) (Operation Meghdoot)

भारतीय सैन्याने सियाचेन हिमनदीवरील महत्त्वाची शिखरे ताब्यात घेत जगातील सर्वात उंच रणांगणावर वर्चस्व प्रस्थापित केले.

 

 



 

ऑपरेशन कॅक्टस (1988) (Operation Cactus)

मालदीवमध्ये बंडखोरी मोडून काढण्यासाठी भारताने अवघ्या काही तासांत सैन्य पाठवत सरकारचे संरक्षण केले.

 

 



 

ऑपरेशन पवन (1987) (Operation Pawan)

श्रीलंकेत भारतीय शांतता सेनेने (IPKF) एलटीटीईविरुद्ध कारवाई केली.

 

 



 

ऑपरेशन राहत (2015) (Operation Rahat)

येमेनमधील युद्धादरम्यान भारताने हजारो भारतीयांसह अनेक परदेशी नागरिकांची सुरक्षित सुटका केली.

 

 



 

ऑपरेशन मैत्री (2015) (Operation Maitri)

नेपाळमधील भूकंपानंतर भारतीय सैन्याने बचाव, वैद्यकीय मदत आणि जीवनावश्यक साहित्य पोहोचवले.

 

 



 

सर्जिकल स्ट्राईक (2016) (Surgical Strike)

उरी हल्ल्यानंतर नियंत्रण रेषेपलीकडील दहशतवादी तळांवर भारतीय सैन्याने लक्ष्यित कारवाई केली.

 

 



 

ऑपरेशन देवी शक्ती (2021)  (Operation Devi Shakti)

अफगाणिस्तानमधून भारतीय नागरिक आणि इतरांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी राबवलेले बचाव अभियान.

 

 



 

ऑपरेशन सिंदूर (2025) (Operation Sindoor)

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर लक्ष्यित हल्ले केल्याचे भारत सरकारने जाहीर केले.

 

 



 

ऑपरेशन ब्रह्मा (2025) (Operation Brahma)

म्यानमारमध्ये भूकंपानंतर भारताने मानवतावादी मदत, वैद्यकीय पथके आणि बचाव साहित्य पाठवत मदतकार्य केले.

 

 

Comments
Add Comment

Constitution Amendment : गेल्या 12 वर्षांत आठ घटना दुरुस्त्या, सरकारची संसदेत माहिती

नवी दिल्ली : गेल्या बारा वर्षांत भारताच्या राज्यघटनेत आठ वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय विधी

India Hydrogen Train : भारताच्या हायड्रोजन रेल्वेची यशोगाथा, तीन हजार लिटर डिझेलऐवजी निव्वळ पाण्याची वाफ

नवी दिल्ली : दिल्लीजवळील जिंद आणि सोनीपत या स्थानकांदरम्यान 17 जुलै 2026 रोजी भारताच्या पहिल्या हायड्रोजन

UNESCO World Heritage : सारनाथ या प्राचीन बौद्ध स्थळाचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला आनंद

नवी दिल्ली : दक्षिण कोरियातील बुसान येथे सुरू असलेल्या 'जागतिक वारसा समिती'च्या 48 व्या बैठकीत, भारताने 2025-26 या

PoK India : पीओके भारताचा अविभाज्य भाग; पाकिस्तानसोबत फक्त याच मुद्यावर चर्चा - राजनाथ सिंह

कारगिल : भारत पाकिस्तानसोबत केवळ पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर (पीओके) या मुद्द्यावरच चर्चा करेल असे

Kargil Vijay Diwas : राष्ट्रपती, पंतप्रधानांसह मान्यवरांकडून कारगिल विजय दिनानिमित्त वीर योद्ध्यांना श्रद्धांजली

नवी दिल्ली : कारगिल विजय दिनानिमित्त (Kargil Vijay Diwas) कृतज्ञ राष्ट्र आज वीर जवानांना अभिवादन करत आहे. यावर्षीचा मुख्य

Kargil Vijay Diwas : कारगिल ते ऑपरेशन सिंदूर! २७ वर्षांत भारतीय सैन्याची युद्धनीती कशी बदलली?

नवी दिल्ली : २६ जुलै हा दिवस भारतासाठी अभिमानाचा मानला जातो. याच दिवशी १९९९ मध्ये झालेल्या कारगिल युद्धात (Kargil War)