Viral : मोठ्या भावाची ती मिठी; आणि वाचले धाकट्याचे प्राण

केरळम : कधी सक्खे भाऊ पक्के वैरी असतात तर कधी एकमेकांचा जीव वाचवायला कोणत्याही स्तराला जाऊ शकतात, कोणताही धोका पत्करू शकतात, अशीच एक घटना केरळम मधून समोर आली आहे. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, मोठ्या भावाने दाखवलेल्या हिमतीचं कौतुक होत आहे.



नेमकं काय घडलं


घडलेली घटना केरळच्या मल्लापुरभागातील असून सोशल मीडियावर व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. क्षणाचाही विलंब न करता मारलेल्या मिठीमुळे लहान भावाचे प्राण वाचले आहेत. तर झालं असं, घरात साफसफाईचे काम चालू होत. प्रत्येक जण कामात गुंतला होता, मोठा भाऊ खालची खोली साफ करत होता तर लहान भाऊ वरची खोली आणि गच्ची साफ करत होता. धाकटा गच्ची नीट साफ करतोय की नाही हे मोठा भाऊ खालून पाहत होता.







पण अचानक गच्चीत असलेल्या साबणाच्या पाण्यामुळे धाकट्या भावाचा पाय घसरला आणि तो गच्चीतून खाली कोसळला. खाली मोठा भाऊ उभा होता त्याने कशाचीच पर्वा न करता लहान भावाला झेलले आणि दोघेही खाली पडले. मोठ्याने झेलल्याने सुदैवाने कोणालाही काही लागले नाही.



भावांचे प्रेम


मोठ्या भावाने जर झेलले नसते तर तो सिमेंटच्या जमिनीवर आदळला असता त्याला गंभीर दुखापत झाली असती कदाचित डोक्याला मार लागला असता. हा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


Comments
Add Comment

PM Narendra Modi : 'युवकांना स्वावलंबी बनवणे हे सरकारचे ध्येय'

नवी दिल्ली: 'विकसित वायब्रंट व्हिलेज कार्यक्रम २०२६' च्या सहभागींसोबत रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे

Amit Shah : युवा पिढी आणि विद्यार्थी आमच्यासाठी महत्वाचे : अमित शाह

धर्मेंद्र प्रधान यांनी केलेल्या कामाचंही कौतुक नवी दिल्ली : भाजप कार्यकर्त्यांसाठी पदापेक्षा देश खूप जास्त

Karnataka Politics : '२०२८ ची कर्नाटक विधानसभा निवडणूक लढवणार नाही': माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या

बंगळुरु : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी निवडणूक राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

Assam Factory Blast : आसाममधील रॉड मॅन्युफॅक्चरिंग कारखान्यात भीषण स्फोट; ४ कामगारांचा मृत्यू

दिसपुर : आसाममधील कछार जिल्ह्यात रविवारी सकाळी रॉड उत्पादन करणाऱ्या एका कारखान्यात भीषण स्फोट होऊन किमान चार

Viral Love Story : NEET आंदोलनात गेले अन् जुळली रेशीमगाठ; जंतर-मंतरवर घडली अनोखी प्रेमकहाणी

Viral Love Story : दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेले नीट परीक्षा गैरप्रकाराविरोधातील आंदोलन देशभर चर्चेत

Kargil Vijay Diwas : कारगिलपासून ऑपरेशन सिंदूरपर्यंत! भारतीय लष्कराच्या 'या' १० मोहिमांनी जगाला दाखवली ताकद

ऑपरेशन विजय (1999) (Operation Vijay) कारगिल युद्धात पाकिस्तानी घुसखोरांना हुसकावून लावत भारताने २६ जुलै १९९९ रोजी विजय