Nitesh Rane : सेक्युलरिझम ही काँग्रेसने निर्माण केलेली कीड; मंत्री नितेश राणे यांचा घणाघात

- हिंदुराष्ट्रात हिरव्यांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही


मुंबई : ‘सेक्युलर’ (धर्मनिरपेक्ष) हा शब्द मूळ संविधानाचा भाग नसून, ती काँग्रेसने निर्माण केलेली कीड आहे, असा घणाघात राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी रविवारी केला. तसेच, भारत हा देश हिंदू राष्ट्र होता, आहे आणि यापुढेही हिंदू राष्ट्रच राहील, असेही ते म्हणाले.


संघर्ष नगर, चांदिवली येथे आयोजित हिंदू संमेलनात ते बोलत होते. यावेळी हिंदू समाजाला संघटित होण्याचे आवाहन करताना राणे म्हणाले, हिंदू समाजाने आपली ताकद ओळखण्याची वेळ आली असून, प्रत्येक आव्हानाला संघटित होऊन उत्तर देणे ही काळाची गरज आहे. या भारत देशात ९० टक्के हिंदू राहतात. त्यामुळे येथे सर्वात आधी हिंदूंचे हित पाहिले जाईल, त्यानंतरच इतरांचा विचार होईल. कोणालाही काहीही टीका करू द्या, आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे, असे राणे यांनी ठणकावून सांगितले.



स्वराज्याची लढाई हिंदू विरुद्ध मुस्लिम : 

"काही लोक असा दावा करतात की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य हे 'हिंदू विरुद्ध मुसलमान' अशा संघर्षावर आधारित नव्हते. पण, हा दावा करणाऱ्यांना माझा एकच सवाल आहे - जर ही लढाई केवळ राजकीय होती, तर औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना हालहाल करून मारताना, 'धर्मांतर करा आणि जीवदान घ्या', अशी अट का घातली होती? या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे आहे का?", असा सवाल मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित केला.


Comments
Add Comment

Anahat Singh : अनाहत सिंग जागतिक ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत

ओंटारियो (कॅनडा): भारताची अव्वल मानांकित स्क्वॅश खेळाडू, अनाहत सिंगने जागतिक ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिपच्या

Nashik : नाशिकच्या हक्काच्या पाण्यावर तडजोड नाही; जायकवाडीच्या विसर्गावर आमदार देवयानी फरांदे संतप्त

Nashik : नाशिकमधून जायकवाडी धरणाकडे नेमके किती पाणी सोडण्यात आले? जून महिन्यात जायकवाडीतील पाणीसाठा किती होता? आणि या

Tulsi Vrindavan : घरातील तुळशी वृंदावनाचे महत्त्व काय? तुळशी सुकू नये म्हणून 'या' गोष्टींची घ्या विशेष काळजी

मुंबई : भारतीय संस्कृतीत तुळशीला अत्यंत पवित्र आणि पूजनीय स्थान आहे. अनेक घरांच्या अंगणात किंवा बाल्कनीत तुळशी

Devendra Fadnavis : मी राज्यात समाधानी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर भाष्य; संत तुकारामांच्या अभंगाचा संदर्भ देत या चर्चांना पूर्णविराम मुंबई :

Mumbai-Pune Water Update : मुंबई-पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! धरणांत मुबलक जलसाठा; पाहा कोणत्या तलावात किती टक्के पाणी ?

मुंबई : यंदाच्या मान्सूनने सुरुवातीला हुलकावणी दिली असली, तरी जुलै महिन्यात मुंबई (Mumbai) आणि पुण्याच्या पाणलोट

Devendra Fadnavis : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना

मुंबई : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून,