Diva-Chiplun Special MEMU Express : कोकणकरांसाठी खुशखबर; दिवा- चिपळूण विशेष मेमू एक्सप्रेस होणार सुरु

मुंबई : उन्हाळी सुट्टी सुरु झाली आहे कोकणकर आपल्या गावी जाण्यासाठी निघालेत. अनेक एक्सप्रेस गाड्या दादर, दिवा, सीएसएमटी स्थानकापासून सुटत आहेत. परंतु प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहता दिवा स्थानकावरून आता दिवा - चिपळूण अनारक्षित मेमू लोकल कोकणात धावणार आहे. त्यामळे रोजच्या गाड्यांवरील ताण हा कमी होण्यास मदत होणार आहे.



मेमू लोकल चे डब्बे आणि वेळ


८ डब्ब्यांची चिपळून मेमू लोकल १ते ७ मी दरम्यान आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे, गाडी क्रमांक ००११५९ ही विशेष गाडी १ ते ७ जून या कालावधीत रात्री ११.२५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळची ६.३० वाजता चिपळूण येथे पोहोचणार आहे.



दिवा - चिपळूण मेमू लोकल अनारक्षित असलयाने कोकणकरांना तिकीटाची चिंता करायची गरजच नाही, त्यामुळे कोकणकरांचा प्रवास आता अधिक सुखकर होणार आहे.

Comments
Add Comment

Railways Act : रेल्वे कायदा, १९८९ मध्ये सुधारणा, विनातिकीट प्रवास आणि आरक्षित डब्यात प्रवेशावर वाढला दंड

मुंबई : रेल्वे कायदा, १९८९ मधील काही प्रमुख तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली असून, अनधिकृत प्रवास, आरक्षित

PoP ban : पीओपी बंदीवर अंतिम निर्णयाची प्रतीक्षा, राज्य सरकारच्या भूमिकेवर न्यायालयाचे ताशेरे

मुंबई : पर्यावरणस्नेही सण-उत्सवांना प्रोत्साहन देण्याच्या पार्श्वभूमीवर प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)

Minister Gulabrao Patil : सिंधुदुर्गला मोठा दिलासा! वेंगुर्ला-चिपी पाणीपुरवठा योजनेला गती; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे गुलाबराव पाटील यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी प्रकल्पावर आधारित वेंगुर्ला ते चिपी विमानतळ पाणीपुरवठा योजनेच्या

Devendra Fadnavis : २०३० पर्यंत राज्यात ३०० किमी नवे मेट्रो मार्ग सुरू होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; प्रत्येक प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन मुंबई : "राज्यातील मुंबई, पुणे

Central Railway New Rules : रेल्वेच्या नव्या नियमांनुसार विनातिकीट प्रवास, आरक्षित डब्यात घुसखोरी केल्यास आता भरावा लागणार हजारोंचा दंड; जाणून घ्या नवीन नियमांबद्दल

मुंबई : रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि प्रवाशांसाठी सुलभ करण्याच्या उद्देशाने रेल्वे कायदा, १९८९

Nitesh Rane : पाणी साठवण प्रकल्पाला खोपोली मत्स्यबीज केंद्राची जागा देणार, मत्स्य उत्पादनावर परिणाम होणार नाही; मंत्री नितेश राणे

सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून तोडगा