Miss India Earth 2019 : आतिफशी लग्न, मग धर्म परिवर्तन, आणि पुन्हा हिंदू धर्म.... या मिस इंडियाने पुन्हा स्वीकारला हिंदू धर्म

पुणे : ‘मिस इंडिया अर्थ २०१९’ किताब जिंकलेली सायली सुर्वे सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सायली सुर्वे ही मराठी आणि मूळची पुण्याची परंतु तिने आतिफ या इसमाची २०१९ मध्ये घरच्यांचा विरोधात जाऊन प्रेमविवाह केला. आतिफ याच्याशी प्रेमविवाहानंतर तिच्यावर जबरदस्तीने तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आला आणि तिला मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला, असा आरोप तिने केला.


सायलीने कुटुंबाच्या विरोधात जाऊन मीरा-भाईंदरमधील व्यावसायिक आतिफ तासे याच्याशी लग्न केले होते. लग्नानंतर काही काळाने परिस्थिती बदलली आणि तिला धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आला.


चार मुलांच्या भविष्यासाठी तिने बराच काळ हे सहन केले. मात्र परिस्थिती गंभीर होत गेल्याने तिने या सर्वाबद्दल उघडपणे बोलण्याचा निर्णय घेतला.


यानंतर हिंदू संघटनांच्या मदतीने तिने वैदिक पद्धतीने पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला. निकाहनंतर तिचे नाव ‘अतेजा तासे’ ठेवले गेले होते, पण घरवापसीनंतर तिने पुन्हा आपले नाव बदलून आद्या सुर्वे असे ठेवले आहे.


सायलीने सांगितले की, आतिफ तासेशी लग्न करण्याचा निर्णय हा तिच्या आयुष्यातील मोठा चुकीचा निर्णय होता आणि आता पुन्हा आपल्या मूळ धर्मात परतल्याने तिला समाधान मिळाले आहे.

Comments
Add Comment

प्रवासी वाहनचालकांना मराठी शिकण्यास आणखी एका महिन्याची मुदत

मुंबई : राज्यातील रिक्षा, टॅक्सी आणि ॲपवर चालणाऱ्या कॅबच्या अमराठी चालकांना मराठी भाषेचे प्राथमिक व व्यावहारिक

Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंग बादल यांच्यावरील हल्ला निंदनीय; हल्लेखोरांना सोडणार नाही – एकनाथ शिंदे

मुंबई : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये

Sangli ST Accident : महाराष्ट्रात पुन्हा एकदा भीषण अपघात, सांगलीत एसटीच्या दोन बसची समोरासमोर धडक; 2 ते 3 प्रवाशांचा मृत्यू

सांगली : सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात रेणावी घाटात गुरुवारी एसटीच्या दोन बसची समोरासमोर भीषण धडक झाली.

Drone City Maharashtra : ड्रोन उद्योगासाठी मंत्रीस्तरीय टास्क फोर्स

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘ड्रोन सिटी’ मुंबई : राज्यातील ड्रोन

Maharashtra Rain : महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील ३ तासांत मध्यम पावसाच्या सरींचा अंदाज

मुंबई : राज्यातील अनेक भागांत सध्या पावसाचे वातावरण असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी, १३ ऑगस्ट रोजी काही

Tiranga Padayatra : पनवेलमध्ये देशभक्तीचा जयघोष भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा पदयात्रा; ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी