अहिल्यानगर हादरलं! अल्पवयीन मुलीला उचलून जंगलात नेलं आणि सलग ५ दिवस...

अहिल्यानगर : राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातून एक लव्ह जिहादचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. राहुरी तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचं अपहरण तिला जंगलात नेण्यात आलं. सलग पाच दिवस जंगलात तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले.



नेमकं घडलं काय ?


मुलगी कॉलेजला जाते असं सांगून १३ फेब्रुवारी रोजी घराबाहेर पडली ती घरी परतलीच नाही. पालकांनी तात्काळ आपली मुलगी हरवल्याचे राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आणि काही दिवसातच पोलिसांनी तांत्रिक गोष्टींच्या आधाराने मुलीची सुटका केली.



जंगल परिसरातून पोलिसांची सुटका


राहुरी परिसरातून गायब झालेली मुलगी नाशिक सुरत रोड लगत असणाऱ्या रामशेज किल्ला परिसरातील जंगलात सापडली. सतत ५ दिवस ३ नराधमांनी केलेल्या अत्याचारामुळे मुलीची परिस्थिती अगदीच खराब झाली होती. तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी जंगलातून मुलीची सुटका केली.



आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी


या प्रकरणात मुख्य आरोपी मुफ्तार हैदर पठाण, कौसर हैदर पठाण, आकाश शरद संसारे यांना पोलिसांनी अटक केली आहे. पीडितेच्या जबाबानुसार पोक्सो आणि लैंगिक अत्याचाराची कलमे लावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

Operation Antim Prahaar अंतर्गत ८ नक्षलवाद्यांना अटक, गडचिरोली जिल्हा अखेर नक्षलमुक्त

गडचिरोली : नक्षलवादी चळवळीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी राबविलेल्या 'ऑपरेशन अंतिम प्रहार' या

NCP : पटेल, तटकरे पदावर कायम, राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच निवडणूक आयोगाला नवीन पत्र पाठवणार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत बदलांबाबत सुरू असलेल्या मोठ्या राजकीय चर्चांना पूर्णविराम

Rain Update : वेळेआधीच मान्सून अंदमानात, महाराष्ट्रात २ ते ५ जून दरम्यान पावसाच्या आगमनाचा अंदाज

मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा 'अल निनो'चे

Weather Alert : मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये उष्णतेची लाट

मुंबई : राज्यात सध्या एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे कडाक्याचे ऊन अशी दुहेरी हवामान स्थिती पाहायला मिळत आहे. याच

Modi : सध्याचे दशक अनिश्चितता, जागतिक संकटाचे

नेदरलँड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आपल्या नेदरलँड्स दौऱ्यादरम्यान द हेग येथे भारतीय समुदायाला

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा