Pune News : पुणे विद्यापीठाजवळील यू-टर्न धोकादायक; नियमभंगामुळे अपघातांत वाढ

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील ब्रेमेन चौक आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाजवळील कॉसमॉस बँक येथील यू-टर्न वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. या परिसरात दररोज वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असल्याने वाहनचालकांना प्रचंड मन:स्ताप होतो. त्यामुळे अपघातप्रवण आणि सतत कोंडी होणाऱ्या ठिकाणी पुरेसे वाहतूक पोलिस नेमण्याची, तसेच गांभीर्याने लक्ष देऊन ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.


गणेशखिंड रस्ता, ब्रेमेन चौक आणि एनसीएल परिसरात सकाळी आणि सायंकाळी वाहनांची मोठी वर्दळ असते. विशेषतः कॉसमॉस बँकेजवळील यू-टर्नवरून सेनापती बापट रस्त्याकडे वळताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. या ठिकाणी दुचाकी, चारचाकी आणि सार्वजनिक वाहतुकीची वाहने एकाच वेळी वळण घेत असल्याने गोंधळ निर्माण होतो. अनेक चालक घाईत वळण घेत असल्याने गंभीर अपघात होण्याची शक्यता असते. काही वाहनचालक विरुद्ध दिशेने येत असल्याने पादचाऱ्यांसाठीही हा परिसर अधिकच धोकादायक ठरत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Ketan Agrawal Murder Case : लोणावळा हत्याकांड : आरोपी सियाच्या पालकांची कठोर भूमिका : 'दोषी असल्यास मुलीलाही त्याच दरीत ढकलून द्या'...

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या सिया गोयलच्या पालकांनी

Maharashtra Rain Alert : पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता, २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई : राज्यात मान्सून (Monsoon) पुन्हा सक्रिय झाला असून पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने (India

Ketan Agrawal Murder Case : 'खून मी नाही, त्याने केला!'... केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट; पोलिसही चक्रावले

Ketan Agrawal Murder Case : आधी कॉफी, मग कट? केतन हत्येपूर्वी सिया-चेतनची तासभर चर्चा

कॅफेत बसून रचला गेला होता प्लॅन? पुणे :  पुण्यातील लोहगड (Lohgad) किल्ल्यावर व्यावसायिक केतन अग्रवाल याच्या मृत्यू (Death)

Nitesh Rane : मच्छिमारांच्या सुविधांसाठी दिघी जेट्टी प्रकल्प पावसाळा संपल्यानंतर तातडीने मार्गी लावा

मुंबई, : रायगड(raigad) जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील मौजे दिघी येथील मच्छिमार जेट्टी प्रकल्प तसेच परिसरातील गाळ

अवकाळी पावसाने बाधित शेतकऱ्यांना ३३४ कोटी ९८ लाख रुपयांच्या मदतीस मंजुरी

कोकणातील आंबा व काजू उत्पादकांना मोठा दिलासा मुंबई दि.  २५ : एप्रिल व मे २०२६ या कालावधीत राज्यातील विविध