Gold-Silver Rate: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोने-चांदीच्या दरात वाढ

मुंबई: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवार ९ फेब्रुवारी रोजी सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. ऐन लग्नसराईमध्ये ही वाढ झाल्याने ग्राहकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.


कमकुवत डॉलर आणि चांगली स्पॉट डिमांड यामुळे आज, सोमवार ९ फेब्रुवारी रोजी MCX वर सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. सकाळी बाजार उघडताच एका तोळ्यासाठी आता १ लाख ५८ हजार ५०० रुपये मोजावे लागणार आहे. तसेच एक किलो चांदीची किंमत तब्बल २ लाख ६१ हजार ८७० रुपये झाली आहे.


सोन्या चांदीसह प्लॅटिनम आणि पॅलेडियम यांच्या दरात देखील वाढ झाली आहे.


गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमती अस्थिर आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी, इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या आकडेवारीनुसार, २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,५२,०७८ रुपये, IBJA च्या आकडेवारीनुसार, २३ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,५१,४६९ रुपये, २२ कॅरेटची किंमत १,३९,३०३ रुपये आणि १८ कॅरेटची किंमत प्रति १० ग्रॅम १,१४,०५९ रुपये झाली आहे.

Comments
Add Comment

‘लाहोर १९४७’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

मुंबई : आमिर खान प्रॉडक्शन्सने त्यांच्या आगामी कालखंडावर आधारित भव्य चित्रपट ‘लाहोर १९४७’ च्या थिएटरमधील

आयटेलकडून मिलिटरी ग्रेड असलेला आकर्षक स्‍मार्टफोन ए१०० लाँच

मुंबई : आयटेल या भारतातील आघाडीच्‍या टेक ब्रँडने नुकतेच ब्‍लॉकबस्‍टर व डिझाइनर ए१०० स्‍मार्टफोन लाँच केला आहे.

Bigg Boss Marathi Season 6 Rakhi Sawant : घरात होणार पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री; आणि सगळ्यांची वाजणार पुंगी

बिग बॉसच्या घरात येणार “एंटरटेन्मेंटची त्सुनामी! मुंबई: “ड्रामा, धक्का आणि धमाका!” या तीन शब्दांची एकच ओळख

Shirur Panchayat Samiti Election Result 2026: कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवलेंचा पराभव; भाजपच्या मनीषा पाचंगेंनी मारली बाजी

मुंबई: समाज माध्यमावर प्रचंड फेमस असणाऱ्या शिरुर तालुक्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांना

सोलापुरात पालकमंत्री जयकुमार गोरेंचा करिष्मा; मोहिते पाटील, जानकरांना जोरदार धक्का

मुंबई : सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रस्थापित नेत्यांना धक्का देत

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील महायुतीच्या तब्बल 27 जागा बिनविरोध, संपूर्ण यादी...

मुंबई: राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यात कोणाची सत्ता येणार, कोण गुलाल उधळणार, कोण बाजी मारणार