आर्थर रोड कारागृहात कैद्याचा पोलिसावर हल्ला

मुंबई : आर्थर रोड कारागृह हे देशातील सर्वाधिक सुरक्षित कारागृहांपैकी एक म्हणून ओळखले जाते. याच कारागृहात पाकिस्तानी अतिरेकी अजमल कसाबला ठेवले होते. पण ताज्या घटनेमुळे हे कारागृह खरंच एवढे सुरक्षित आहे का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ताज्या वृत्तानुसार मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात कैद्याने पोलिसावर हल्ला केला आहे.

लोकेंद्र उदयसिंग रावत हा कैदी मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात शिक्षा भोगत आहे. याच कैद्याने जेलच्या मुख्य दाराजवळ मोकळ्या जागेत कर्तव्यावर असलेल्या अर्थात ड्युटी करत असलेल्या पोलिसांकडे बघत शिव्या देण्यास सुरुवात केली. वाघ नावाच्या पोलीस शिपायाने लोकेंद्रला गप्प बसण्यासाठी दरडावून बघितले तर लोकेंद्रने वाघ यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात पोलीस शिपाई वाघ गंभीर जखमी झाले.

कैदी लोकेंद्र उदयसिंग रावत हा पोलीस शिपाई वाघ यांच्यावर हल्ला करत असल्याचे बघून इतर पोलीस घटनास्थळी धावले, त्यांनी लोकेंद्रला चोप दिला आणि ताळ्यावर आणले. यानंतर कैदी लोकेंद्र उदयसिंग रावत याच्या विरोधात पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणण्याबाबतचा गुन्हा नोंदवला. जखमी झालेल्या पोलीस शिपाई वाघ यांना उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले. पण ताज्या घटनेमुळे मुंबईचे आर्थर रोड कारागृह आता सुरक्षित आहे का ? असा प्रश्न उपस्थित झा
Comments
Add Comment

कराचीत गॅस गळतीमुळे ३ मजली इमारत कोसळली, अनेकांचा मृत्यू

कराची : पाकिस्तानची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कराचीत गॅस गळती झाली. या गॅस गळतीची तीव्रता एवढी होती

सलग तीन शून्यांनंतर गावस्कर यांचा अभिषेकला सल्ला

मुंबई : टी-२० विश्वचषकाच्या साखळी फेरीत सलग तीन सामन्यांत शून्यावर बाद होणाऱ्या भारतीय सलामीवीर अभिषेक शर्माला

गडचिरोलीतले दहशतीचे शेवटचे चिन्ह हटवले

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांच्या दहशतीचे प्रतीक म्हणून उभारण्यात आलेली उरलेली शेवटची ४४ स्मारके

भिवंडीतील बंडखोरांवर अपात्रतेची टांगती तलवार

भाजपचा व्हीप पाळावा लागणार; प्रदेश पातळीवरून वेगवान हालचाली सुरू मुंबई : भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या

आम्हीदेखील आमचं दैवत गमावलं आहे;मात्र दुर्दैवी राजकारण शरदचंद्र पवार गटाकडून केलं जातंय - आनंद परांजपे

विलिनीकरणाचा कोणताही विषय आमच्यासमोर नाही;सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष बळकटीकरण आणि दादांचे

वेस्ट इंडिजची विजयी घोडदौड कायम, इटलीवर विजय

कोलकाता : आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या साखळी फेरीत वेस्ट इंडिजने आपला दबदबा कायम राखत इटलीचा ४२ धावांनी पराभव केला.