मुस्लीम मतदारांची मते यापुढेही निर्णायक ठरणार

मुंबई : संपूर्ण राज्यातील महानगरपालिकांमध्ये एआयएमआयएमचे ९५ च्या आसपास नगरसेवक निवडून आले असून त्यात मुंबईतील चार नगरसेवकांचा समावेश आहे. मुस्लीम नगरसेवकांची ही वाढती संख्या त्यातही मुस्लीम महिलांची जास्त संख्या लक्ष वेधून घेत आहे. मुंबईतील मुस्लिमबहुल पट्ट्यांमध्येही एआयएमआयएमकडे वळलेली मते आता निर्णायक ठरत आहेत.


मागील कार्यकाळात २७ नगरसेवकांची संख्या आता थेट ३१ वर पोहोचली आहे. त्यामुळे आता मुस्लिम मतदारांना कोणी यापुढे गृहीत धरू नये असा इशाराच यातून मिळत आहे. मुंबई शहरातील मुस्लिम बहुल विभागात जी मते पूर्वी काँग्रेस व नंतर समाजवादी पार्टीला पडत होती. आता तीच मते हैदराबाद पुरती मर्यादित असलेल्या एआयएमआयएमला पडताना दिसत आहे तर मुंबईतील बहुतांश भागात मुस्लिम मते ही भाजपला विरोध म्हणून मुस्लिम मतदारास मिळतात. हे लक्षात घेता यंदा सर्वच पक्षांनी मुस्लिम उमेदवारांना तिकीट मोठ्या प्रमाणात दिले होते त्यात शिवसेना उबाठाचे नऊ उमेदवारांपैकी तीन निवडून आले तर समाजवादी पार्टी व काँग्रेसनेही मुस्लिम मतदार उभे करून नगरसेवक निवडून आणले. मागील कार्यकाळात २७ नगरसेवक होते ती संख्या आता ३१ झाली आहे. विशेष म्हणजे भाजपने एकही मुस्लिम उमेदवार यावेळेस दिला नव्हता.

Comments
Add Comment

Breaking News : मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा; सलग दुसऱ्या दिवशी शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर

मुंबई : मुंबई महापालिकेने सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या मंगळवार ७ जुलै २०२६ रोजी सर्व शासकीय, खासगी,

Dadar Tree Collapse : दादरमध्ये भलंमोठं झाड कोसळलं! प्लाझाजवळ पार्क केलेल्या कारचा चक्काचूर; अग्निशमन दलाकडून मदतकार्य सुरू

मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये गेल्या

BMC Park : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! महापालिकेची सर्व उद्याने उद्या बंद राहणार; जोरदार वारे आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

मुंबई : मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरातील अनेक

Mumbai Rain : मुंबईत मुसळधार पावसाचा तडाखा! २९१ ठिकाणी झाडे कोसळली, २२ ठिकाणी भिंती-घरांचे नुकसान; पुढील २४ तास अतिवृष्टीचा इशारा

मुंबईत सोमवारी (६ जुलै) दिवसभर मुसळधार पावसाने हजेरी लावली असून शहरातील जनजीवनावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.

Girish Mahajan : अतिवृष्टीमुळे घडलेल्या सर्व घटनांची चौकशी होणार, नागरिकांनी सतर्क राहावे : मंत्री गिरीष महाजन

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार आणि अतिवृष्टीमुळे विविध ठिकाणी दरडी कोसळणे, झाडे पडणे आणि इमारतींचे

Mumbai heavy rain : मुंबईत अवघ्या सहा दिवसांत १० जणांचा मृत्यू; पाऊस, झाडे कोसळणे आणि घर दुर्घटनांनी वाढवली चिंता

मुंबई : यंदाच्या मान्सूनमध्ये मुंबईत पावसामुळे घडणाऱ्या दुर्घटनांचे प्रमाण वाढत असून, ३० जून ते ५ जुलै या अवघ्या