मुस्लीम मतदारांची मते यापुढेही निर्णायक ठरणार

मुंबई : संपूर्ण राज्यातील महानगरपालिकांमध्ये एआयएमआयएमचे ९५ च्या आसपास नगरसेवक निवडून आले असून त्यात मुंबईतील चार नगरसेवकांचा समावेश आहे. मुस्लीम नगरसेवकांची ही वाढती संख्या त्यातही मुस्लीम महिलांची जास्त संख्या लक्ष वेधून घेत आहे. मुंबईतील मुस्लिमबहुल पट्ट्यांमध्येही एआयएमआयएमकडे वळलेली मते आता निर्णायक ठरत आहेत.


मागील कार्यकाळात २७ नगरसेवकांची संख्या आता थेट ३१ वर पोहोचली आहे. त्यामुळे आता मुस्लिम मतदारांना कोणी यापुढे गृहीत धरू नये असा इशाराच यातून मिळत आहे. मुंबई शहरातील मुस्लिम बहुल विभागात जी मते पूर्वी काँग्रेस व नंतर समाजवादी पार्टीला पडत होती. आता तीच मते हैदराबाद पुरती मर्यादित असलेल्या एआयएमआयएमला पडताना दिसत आहे तर मुंबईतील बहुतांश भागात मुस्लिम मते ही भाजपला विरोध म्हणून मुस्लिम मतदारास मिळतात. हे लक्षात घेता यंदा सर्वच पक्षांनी मुस्लिम उमेदवारांना तिकीट मोठ्या प्रमाणात दिले होते त्यात शिवसेना उबाठाचे नऊ उमेदवारांपैकी तीन निवडून आले तर समाजवादी पार्टी व काँग्रेसनेही मुस्लिम मतदार उभे करून नगरसेवक निवडून आणले. मागील कार्यकाळात २७ नगरसेवक होते ती संख्या आता ३१ झाली आहे. विशेष म्हणजे भाजपने एकही मुस्लिम उमेदवार यावेळेस दिला नव्हता.

Comments
Add Comment

Mumbai Birth Certificate Scam : मुंबईतील बोगस जन्म मृत्यू प्रमाणपत्र प्रकरणी SIT तपास करणार

मुंबई : मुंबईतील बोगस जन्म मृत्यू प्रमाणपत्र प्रकरणी एसआयटी तपास करणार आहे. यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे

New Syllabus : शैक्षणिक वर्ष २०२६ - २७ पासून दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीसाठी नवा अभ्यासक्रम

मुंबई : इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीच्या नवीन अभ्यासक्रम आराखड्याला मंजुरी दिल्यानंतर राज्य शिक्षण मंडळाच्या

Thorium : थोरियम आधारित अणुऊर्जा तंत्रज्ञान महाराष्ट्रासाठी ठरणार गेम चेंजर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नाणार प्रकल्पामुळे महाराष्ट्र १० वर्षे पुढे गेला असता मुंबई : महाराष्ट्राच्या

Central Railway : मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांच्या जलद कारवाईमुळे कल्याण स्टेशनवर जीव वाचला

 मुंबई :  मध्य रेल्वेच्या सतर्क स्टेशन कर्मचाऱ्यांनी आज कल्याण स्टेशनवर एका संभाव्य दुर्घटनेला यशस्वीरित्या

Divya Dakshin Yatra : IRCTC सोबत भारताच्या आध्यात्मिक वारशाचा अनुभव; भारत गौरव पर्यटन ट्रेन 26 मे 2026 रोजी नागपूरहून प्रस्थान करणार

मुंबई : Indian Railway Catering and Tourism Corporation (IRCTC) तर्फे 11 रात्री / 12 दिवसांची विशेष “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटन ट्रेनद्वारे

Tourism Minister Shambhuraj Desai : अजिंठा परिसराचा सर्वांगीण पर्यटन विकास साधणार

सिल्लोड-सोयगावमधील पर्यटन प्रकल्पांना गती देण्यासाठी मुंबईत आढावा बैठक मुंबई : जागतिक स्तरावर पर्यटनदृष्ट्या