अजित पवारांचे दोन, तर शरद पवारांचा एक नगरसेवक मुंबईत विजयी

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांचा विजय झाला असून त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मुंबईत आपले खाते उघडले आहे. त्यामुळे मुंबईत अजित पवारांचे दोन ते शरद पवार गटाचे दोन नगरसेवक निवडून आले आहेत. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई ९२ जागा लढवल्या होत्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने (शरद पवार) ११ उमेदवार निवडणूूक रिंगणात होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी सकाळीच आपले खाते उघडले. परंतु, सकाळ आणि दुपारपर्यंत या पक्षाचा एकही उमेदवार निवडून न आल्याने त्यांना आपला भोपळाही फोडता आलेला नाही अशा प्रकारच्या चर्चा होत्या; परंतु संध्याकाळी या पक्षाचा पहिला नगरसेवक निवडून आला. भाजपचे महापालिका पक्षनेते विनोद मिश्रा यांचा पराभव केला. मालाड पूर्वमधील प्रभाग क्रमांक ४३मधून भाजपचे विनोद मिश्रा यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) उमेदवार अजित रावराणे यांनी पराभव केला. या पक्षा हे एकमेव नगरसेवक असून यापूर्वी अजित रावराणे आणि त्यांच्या पत्नी रूपाली रावराणे या नगरसेवक म्हणून निवडून आले होत. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने डॉ. सईदा खान आणि बुशरा मलिक हे उमेदवार निडून आले आहे.
Comments
Add Comment

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि

मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात ८ एप्रिलपासून बदल; लाईन ९ व २ बी सेवेत, प्रवाशांसाठी अधिक सुलभ व जलद सेवा

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो जाळ्याच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर प्रदेश विकास

Sunetra Pawar: 'बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची'

बारामती: बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती

Chandrashekhar Bawankule: अजित दादांची सावली आता बारामतीत सुनेत्रा माऊली; बावनकुळेंनी जागवल्या ३२ वर्षांच्या ऋणानुबंधांच्या आठवणी

बारामती: "ज्यांच्या शब्दाला महाराष्ट्राच्या राजकारणात चांद्यापासून बांद्यापर्यंत वजन होतं, ज्यांनी उभं आयुष्य