अजित पवारांचे दोन, तर शरद पवारांचा एक नगरसेवक मुंबईत विजयी

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांचा विजय झाला असून त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मुंबईत आपले खाते उघडले आहे. त्यामुळे मुंबईत अजित पवारांचे दोन ते शरद पवार गटाचे दोन नगरसेवक निवडून आले आहेत. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई ९२ जागा लढवल्या होत्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने (शरद पवार) ११ उमेदवार निवडणूूक रिंगणात होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी सकाळीच आपले खाते उघडले. परंतु, सकाळ आणि दुपारपर्यंत या पक्षाचा एकही उमेदवार निवडून न आल्याने त्यांना आपला भोपळाही फोडता आलेला नाही अशा प्रकारच्या चर्चा होत्या; परंतु संध्याकाळी या पक्षाचा पहिला नगरसेवक निवडून आला. भाजपचे महापालिका पक्षनेते विनोद मिश्रा यांचा पराभव केला. मालाड पूर्वमधील प्रभाग क्रमांक ४३मधून भाजपचे विनोद मिश्रा यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) उमेदवार अजित रावराणे यांनी पराभव केला. या पक्षा हे एकमेव नगरसेवक असून यापूर्वी अजित रावराणे आणि त्यांच्या पत्नी रूपाली रावराणे या नगरसेवक म्हणून निवडून आले होत. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने डॉ. सईदा खान आणि बुशरा मलिक हे उमेदवार निडून आले आहे.
Comments
Add Comment

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३% वाढ! ५.९६ लाख कर्मचाऱ्यांना दिलासा; वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची घोषणा

मुंबई: राज्य शासनाने राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्याचा अत्यंत

शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्कांची वाढ

मुंबई : राज्य शासनाने राज्य शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ करण्याचा

BMC Budget 2026 : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०,९५२ कोटी रुपयांचा

करमणूक शुल्क, फेरीवाल्यांना क्यूआर प्रमाणपत्र आणि निधीसाठी महापालिका बाँड्स काढणार महापालिका आयुक्त डॉ भूषण

मुलांचे 'डिजिटल व्यसन' सुटणार! राज्य सरकारकडून तज्ज्ञांची 'टास्क फोर्स' नियुक्त; मंत्री आशिष शेलार यांची माहिती

मुंबई : मुलांमध्ये वाढत चाललेल्या डिजिटल व्यसनाबाबत आणि त्याचा होणारा दुष्परिणाम लक्षात घेता याबाबत अभ्यास

मुंबईत २७,२८ फेब्रुवारीला पीएम विश्वकर्मा प्रदर्शन व व्यापार मेळावा

मुंबई: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी उत्पादनांच्या वापराचे केलेले आवाहन तसेच पीएम विश्वकर्मा

Devendra fadanvis : मुंबईत आता 'AI' करणार प्रदूषणाचे मॉनिटरिंग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई : मुंबईतील वाढते वायू प्रदूषण आणि बांधकामाच्या ठिकाणी पायदळी तुडवले जाणारे नियम यावर आज विधान परिषदेत