निवृत्ती नियोजनामध्ये सुरक्षितता व वाढीचे संतुलन राखले पाहिजे : शीतल देशपांडे

शीतल देशपांडे, सन पॅसिफिकच्या सहयोगी सल्लागार; मुंबई : निवृत्तीचे नियोजन हा जीवनातील आर्थिक सुरक्षिततेचा सर्वात महत्त्वपूर्ण पैलू आहे. या नियोजनामुळे निवृत्तीनंतरच्या जीवनामध्ये आर्थिक सुरक्षितता, स्थिरता आणि समाधानाची खात्री मिळते. कामामधून निवृत्त झाल्यानंतर तुमचे नियमित उत्पन्न बंद होते, पण खर्च सुरू राहतात, ज्यामध्ये वैद्यकीय गरजांमुळे अधिक भर होते. योग्य नियोजन केले नाही तर जीवनशैली टिकवून ठेवण्यासाठी, जीवनावश्यक खर्चाची पूर्तता करण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो. निवृत्तीचे नियोजन काळासह या गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असलेला पुरेसा निधी जमा होण्यास मदत करते, ज्यासह तुम्ही निवृत्तीनंतरचे जीवन कोणत्याही अर्थिक अडचणीशिवाय आरामात व स्वावलंबीपणे जगू शकाल. निवृत्तीसाठी गुंतवणूक करताना गुंतवणूक किमान आर्थिक विकास आणि महागाई यानुसार वाढली पाहिजे. किमान परताव्याचे लक्ष्य ठरवताना आर्थिक विकास दर आणि 'महागाई दर यांचा विचार केला पाहिजे. तुमची गुंतवणूक महागाईपेक्षा संथगतीने वाढत असेल तर जीवनाश्यक गरजांची पूर्तता करण्यामध्ये आणि निवृत्तीची उद्दिष्टे गाठण्यामध्ये अडथळे येऊ शकतात.

Comments
Add Comment

स्टेट बँक ऑफ इंडिया देशाची अर्थवाहिनी

गुंतवणूकीचे साम्राज्य डॉ. सर्वेश सुहास सोमण, EMAIL ID - samrajyainvestments@gmail.com आज आपण बघणार आहोत निफ्टी ५० मधील आणखी एक कंपनी जी

वातावरण अस्थिर, वाढणार एफडीआय

महेश देशपांडे अर्थसंकल्पामुळे चर्चेत राहिलेल्या आठवड्यामध्ये काही आर्थिक बातम्या दखलपात्र ठरल्या. या

गुगल, अमेझॉन, मेटा अन् मायक्रोसॉफ्ट यांची एआय मध्ये अव्वल राहण्यासाठी चढाओढ!

मुंबई : आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) क्षेत्रात वर्चस्व मिळवण्यासाठी जगातील आघाडीच्या टेक कंपन्या अल्फाबेट

ऑडिटमध्ये एक दिवस उशीर झाल्यास ७५हजारांचा दंड, १ एप्रिलपासून नवीन नियम

मुंबई  : केंद्र सरकारने वित्त विधेयक २०२६ द्वारे कर नियम आणखी कडक करण्याचे संकेत दिले आहेत. विशेषतः ऑडिटशी

'राडो'ची तीन स्पेशल-एडिशन घड्याळे लॉन्च

मुंबई : अनोखा, आकर्षक, आयकॉनिक हे तीन शब्द ले कॉर्बुसियर यांच्या कामाचे वर्णन करतात. स्वित्झर्लंडमध्ये जन्मलेले

भारत - अमेरिका FTA मुळे भारताला खुली होणार अब्जावधी डॉलरची बाजारपेठ

नवी दिल्ली : अमेरिकेसोबतच्या मुक्त व्यापार करारात मोदी सरकारने भारताच्या कृषी क्षेत्राच्या हितांचे रक्षण केले