मनसे नेते मनीष धुरींकडून नाराजी व्यक्त....


मनसे नेते मनीष धुरी गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत. आणि त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. मनीष धुरी यांची नाराजी ही कायमची आहे. 'मी नाराज शंभर टक्के आहे. आम्हाला देखील दुसरी खेळी खेळत येते . जर ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमावरपर्यंत युती धर्माचे पालन नाही केले, तर मोठं निर्णय घेणार.


माझी नाराजी उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे यांच्यावर नाही, तर माझी नाराजी ठाकरे शिवसेनेच्या अंधेरी पश्चिम विधानसभेच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर आहे. असं मनीष धुरी यांनी सांगितलं. त्याच कारण म्हणजे आम्ही जो प्रभाग मागितला होता, त्या प्रभागात आम्हाला उमेदवारी न देता, त्यांचे विभाग प्रमुख अनिल परब यांनी राज साहेबांचा शब्द देऊन आम्हला विभाग क्रमांक ६६ दिलेला आहे.


ज्या दिवसापासून उमेदवारी जाहीर झाली आहे, त्या दिवसापासून एक ही त्यांचा पदाधिकारी प्रचारात सहभागी होत नाहीये आणि आताही तीच परिस्थिती आहे. आमचे पदाधिकारी जिथे जिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार उभे आहेत. तिथे, तिथे युती धर्माचं पालन करत आहेत .


Comments
Add Comment

Prakash Abitkar : राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर, विद्युत आणि इमारत सुरक्षा ऑडिट; आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी सर्व शासकीय, खासगी आणि धर्मादाय

Khelo India : खेलो इंडिया संवादातून १,६०० ठिकाणांवरील ८ लाखांहून अधिक युवकांशी संवाद

· महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात संवाद कार्यक्रम · पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित मुंबई : हॉकीपटू मेजर

Nitesh Rane : राज्यातील सागरी विकास प्रकल्पांना प्राधान्याने मंजुरी द्या!

- मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट - गेटवे ऑफ इंडियावरील प्रवासी शुल्क

Fishermen Diesel Subsidy : राज्यातील मच्छिमारांना किरकोळ दराने डिझेल उपलब्ध करून द्या!

- खासदार नारायण राणे यांच्यासह मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी घेतली केंद्रीय पेट्रोलियम

Indian Service Sector : भारतात सेवा क्षेत्रातले ५० टक्के कर्मचारी सतत नव्या नोकरीच्या शोधात

नवी दिल्ली : भारतातील व्यावसायिक सेवा क्षेत्रात ५० टक्के कर्मचारी सतत नव्या नोकरीच्या शोधात असतात. जास्त पगार

Ashish Shelar : गडकिल्ले, ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनाला गती; मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील गडकिल्ले, प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनाला अधिक गती देण्यासाठी जिल्हा