उसतोड पूर्ण झाली आणि घरी परतताना रस्त्यातच परिवाराचा अपघात ; काळीज पिळवटणारी घटना

महाराष्ट्रात गेल्या काही महीन्यांपासून वाहनांच्या अपघातीच्या घटना होत असल्याच पहायला मिळत आहेत. तसंच एका परिवाराचा अपघातात दुर्देवी मृत्यू झाला आहे.. हा अपघात सोलापूर - पुणे महामार्गावर पंढरपूर पुलाजवळ आज पहाटेच्या ३ च्या सुमारास एका भरधाव केमिकल टँकरने दुचाकीला समोरासमोर जोराची धडक दिली. दुचाकीवरील आई, वडील आणि त्यांच्या १५ वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. हे कुटुंब मूळचे नंदुरबार जिल्ह्यातील असून ऊसतोडणी संपवून आपल्या गावाकडे परतत असताना त्यांच्यावर काळाने झडप घातली आणि होत्याच नंव्हत झाल..

नक्की घडलं काय ?

नंदुरबार जिल्ह्यात एक गंभीर अपघात झाला असून, तीन ऊसतोड कामगारांचा मृत्यू झाला आहे. माहितीप्रमाणे, हे कुटुंब पहाटे सुमारे ३ वाजता आपल्या दुचाकीवरून गावाकडे जात होते. अपघात पंढरपूर पुलाजवळ घडला, जेव्हा समोरून येणाऱ्या वेगवान केमिकल टॅंकरने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकी पूर्णपणे चक्काचूर झाली आणि तिघेही महामार्गावर उडाले. जखमी झालेल्या कामगारांना तात्काळ स्थानिक रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांनी घटनास्थळीच प्राण सोडले.
Comments
Add Comment

ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या आईने केलं विष प्राशन; सांगलीतलं राजकीय वातावरण तापल

ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या आईने केलं विष प्राशन; सांगलीतलं राजकीय वातावरण तापलं सांगली : सांगली महापालिका

दोन दिवस मुंबई लोकलचा कडक मेगाब्लॅाक,२१५ लोकल होणार रद्द मेगाब्लॅाक कधीपासुन सुरु ?

मुबंईकरांची लाईुलाईन म्हणजेच मुबई लोकलाचा मेगा ब्लॅाक सुरु होणार आहे.मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! पश्चिम

दोन दिवस मुंबई लोकलचा कडक मेगाब्लॅाक,२१५ लोकल होणार रद्द मेगाब्लॅाक कधीपासुन सुरु ?

मुबंईकरांची लाईुलाईन म्हणजेच मुबई लोकलाचा मेगा ब्लॅाक सुरु होणार आहे.मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! पश्चिम

अखेर मंगेशकर रुग्नालयावर मोठी कारवाई; तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात मंगेशकर रुग्णालय दोषी!

मागच्या वर्षी पुण्यातील दिनानाथ रुग्नालयामुळे तनीशा भिसे अशा गर्भवती महीलेचा वेळेवर उपचार न झाल्यामुळे मृत्यु

आंध्र प्रदेशमध्ये गॅस पाइपलाइनमध्ये गळतीमुळे आग

कोनसीमा : आंध्र प्रदेशातील कोनसीमा जिल्ह्यात ओएनजीसीच्या पाइपलाइनमधून मोठ्या प्रमाणात गॅसगळती झाल्यानंतर

Navi Mumbai Crime : मुलगीच्या प्रेमात पडला अन् झाल अपहरण,२० लाखोची खंडणीचा असा थरारक प्रकार..

Navi Mumbai Crime : सोशल मिडीयावरुन मैत्री करत प्रेमाच्या जाळ्यात फसवलं अन् मुलाचा अपहरण करत लाखो रुपयांच्या खंडणीची मागणी