अहिल्यानगर जिल्ह्यातील १३ कारखान्यांकडून ३७ लाख ३७ हजार मे. टनाचे गाळप

कोपरगांव : अहिल्यानगर जिल्हयात ११ सहकारी व २ खाजगी अशा १३ साखर कारखान्यांनी १८ डिसेंबर पर्यंत ३७ लाख ३७ हजार ३२७ मे. टन ऊसाचे गाळप करून त्यापासुन २८ लाख २९ हजार २८५ साखर पोत्यांची निर्मीती केली आहे तर सरासरी गाळप ऊतारा ९.२८ टक्के मिळाला आहे. जिल्हयात सर्वाधिक गाळप अंबालिका कारखान्याने करून आघाडी घेतली आहे. जिल्हयातील साखर कारखाने त्यांचे ऊस गाळप मे. टनात, तयार झालेले एकुण साखर पोते व दैनंदिन गाळप ऊतारा टक्के याबाबतची आकडेवारी कंसात पुढीलप्रमाणे दर्शविली आहे. अंबालिका (६ लाख ७६ हजार २१० मे. टन गाळप), ४ लाख ५१ हजार २०० साखर पोते), (७.०८ टक्के सरासरी गाळप ऊतारा), ज्ञानेश्वर (४ लाख १२ हजार ८५०) (३ लाख ४३ हजार ६००) (९.७६), गंगामाई (३ लाख ८१ हजार ९८०) (१ लाख ९५ हजार ३००) (९.७६), मुळा (३ लाख ९२ हजार १३०) (२ लाख ८७ हजार ५००) (९.७१), पद्मश्री विखे पाटील (३ लाख ४८ हजार ५५०) (२ लाख २८ हजार ६५०) (९.८६), कर्मवीर काळे (२ लाख ५४ हजार ६२६) (२ लाख ४९ हजार २००), अशोक १ लाख ७१ हजार ७९०, सहकारमहर्षी कोल्हे (१ लाख ६७ हजार ५३३) (१ लाख १३ हजार ८५०), संगमनेर (३ लाख १८ हजार ७७०) (२ लाख ६८ हजार ४६०) याप्रमाणे गळीत झाले आहे.
Comments
Add Comment

R. Nallakannu : तामिळनाडूतील सीपीआय नेते स्वातंत्र्यसैनिक नल्लाकन्नू यांचे १०१ व्या वर्षी निधन

स्वातंत्र्यसैनिक आणि तामिळनाडूमधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) ज्येष्ठ नेते आर. नल्लाकन्नू यांचे

Holi Safety Tips And Tricks: होळीला बाजारात खरा रंग कसा ओळखायचा?

मुंबई: केमिकल रंगांचा वाढता धोका सगळीकडेच आहे. होळीचा सण म्हणजे आनंदाची उधळण. मात्र बाजारपेठेत सध्या रासायनिक

Inspirational Story: दोन भावांची सोशल मीडियावर तुफान चर्चा, कमी वयात...

मुंबई: किशोर मंडल आणि त्याचा लहान भाऊ कृष मंडलची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. अतिशय कमी वयात या दोन्ही

क्रांतिसूर्य स्वा.सावरकर यांच्या सन्मानार्थ मुंबईतून किमान १० हजार स्वाक्षऱ्यांचे पत्र केंद्र व राज्य सरकारला पाठवणार

मुंबई: मुंबईमधील दादर पश्चिमेकडील बालमोह शाळेशेजारील सावरकर सदन हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

'मराठी भाषा गौरव दिन' आणि 'मराठी राजभाषा दिन' यात फरक काय ?

मुंबई : दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' आणि १ मे रोजी 'मराठी राजभाषा दिन' साजरा करतात. ज्येष्ठ कवी

कधी आहे नृसिंह द्वादशी ? त्या दिवशी नेमके काय करावे ?

भगवान विष्णूचा चौथा अवतार म्हणजेच भगवान नृसिंह यांची द्वादशी ही यंदा शुक्रवार २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी दहा