मुंबईच्या विलेपार्ले परिसरात आढळली बेवारस बॅग, पोलीस तपासाला सुरुवात

मुंबई : दिल्लीत लाल किल्ल्याजवळ कारबॉम्बचा स्फोट करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच मुंबईत विलेपार्ले स्थानकाजवळ एक बॅग बेवारस स्थितीत आढळली. या बॅगबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीस पथक पोहोचले आहे.


विलेपार्ले पूर्व येथे दिनानाथ नाट्यगृहाजवळ उतरणाऱ्या पुलावर अर्थात पब्लिक ब्रिजवर एक बॅग बेवारस स्थितीत आढळली. पोलिसांनी ही बॅग तपासली. बॅगेत बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्यामुळे बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला अर्थात बीडीडीएसला (Bomb Detection and Disposal Squad or BDDS) बोलावण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून भोवतालचा परिसर रिकामा करण्यात आला आहे. चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बीडीडीएसचे पथक तपासणी करेल आणि धोकादायक वस्तू आढळल्यास ती निकामी करेल, अशी माहिती पोलिसांनी प्रसारमाध्यमांना दिली.


नागरिकांनी कुठेही बेवारस स्थितीत वस्तू आढळल्यास त्याबाबतची माहिती पोलिसांना द्यावी पण परस्पर त्या वस्तूला हात लावू नये; असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Comments
Add Comment

Minister Uday Samant : महायुतीत समन्वयातून निवडणूक लढवणार - मंत्री उदय सामंत

Nashik Vidhan Parishad Election : आगामी निवडणूक महायुतीने एकत्रितपणे आणि समन्वयातून लढवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मंत्री

Model Divyanshu Joshi Died : फोटोशूट ठरलं जीवघेणं! केरळमध्ये मॉडेल दिव्यांशू जोशीचा पाण्यात बुडून मृत्यू

मुंबई  (Model Divyanshu Joshi Died ) : मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिल्लीतील २६ वर्षीय मॉडेल दिव्यांशू जोशी

Mira Road Crime : मीरा रोडमध्ये संतापजनक घटना! आईच्या प्रियकराने केली ४ वर्षांच्या चिमुकल्याची हत्या

मीरा रोड : मीरा रोड परिसरात चार वर्षांच्या निष्पाप मुलाची त्याच्या आईच्या प्रियकराने कथितपणे हत्या (Murder) केल्याची

OBC Protest : १२ जूनला ओबीसींचे राज्यव्यापी आंदोलन

मुंबई : ओबीसींच्या विविध मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत 'ओबीसी जनमोर्चा'चे अध्यक्ष आणि

Jay Pawar and Vikram Kakade : विधानपरिषद उमेदवार विक्रम काकडेंकडून जय पवारांना १० कोटींचे कर्ज

शपथपत्रातून माहिती समोर; नावावर तब्बल १५० कोटींची संपत्ती मुंबई : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील

LOAN WAIVER : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना: फडणवीस सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून दिलासा!

MAHARASHTRA : महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकरी बांधवांसाठी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना'