आज भारत-बांगलादेश सामना; टॉस, वेळ आणि लाइव्ह स्ट्रीमिंग अपडेट

मुंबई : भारत आणि बांगलादेश यांच्यात आशिया कप रायझिंग स्टार स्पर्धेतील सेमी फायनलचा पहिला सामना २१नोव्हेंबर रोजी दोहामध्ये रंगणार आहे. या सामन्यानंतर पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात दुसरा सेमी फायनल खेळवला जाणार आहे. प्रेक्षकांना हे सामने कुठे पाहायला मिळणार चला जाणून घेऊया ?


भारत आणि बांगलादेशचा सामना दोहातील वेस्ट पार्क आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी पंच दुपारी १.३० वाजता मैदानाची पाहणी करतील. दुपारी २.३०वाजता टॉस पार पडेल. सामना दुपारी ३.००वाजता सुरू होईल. तसेच पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामन्याचा टॉस संध्याकाळी ६.३०ला आणि सामना ७.०० वाजता होईल.


महत्त्वाचे म्हणजे, यावेळी भारताचा सेमी फायनल हॉटस्टार किंवा जिओवर उपलब्ध नसून, प्रेक्षकांना हा सामना सोनी स्पोर्ट्स चॅनेलवर पाहता येणार आहे. Sony Liv या ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील दोन्ही सेमी फायनल्सचे थेट प्रक्षेपण उपलब्ध असेल.भारत आणि बांगलादेशपैकी विजेता संघ फायनलमध्ये प्रवेश करेल, तर पराभूत संघाची मोहीम इथेच संपणार आहे.

Comments
Add Comment

न्यूझीलंडचा ५० धावांनी विजय

शिवम दुबेची तुफानी खेळी व्यर्थ शाखापट्टणम : विशाखापट्टणम येथे झालेल्या चौथ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने

Ajit Pawar Passed Away : अजित पवारांच्या अपघाती निधनावर क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन (MOA) चे अध्यक्ष अजित पवार यांच्या अकाली आणि दुःखद

आयसीसी क्रमवारीत भारताचे वर्चस्व, अभिषेकचे अव्वल स्थान भक्कम; तर सूर्याची वादळी एन्ट्री

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या ताज्या टी-२० क्रमवारीत भारतीय खेळाडूंचे निर्विवाद

अवघ्या १० षटकांत किवींचा उडवला धुव्वा, सूर्या-अभिषेकच्या वादळी खेळीने मालिका खिशात

गुवाहाटी  : भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात क्रिकेट विश्वाला अचंबित करणारा विजय

T20I : गुवाहाटीत रविवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड लढत, भारताला मालिका जिंकण्याची संधी

गुवाहाटी  : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा महत्त्वपूर्ण सामना रविवारी

आयसीसीचा बांगलादेशला दणका, टी-२० विश्वचषकातून पत्ता कट, स्कॉटलंडचा प्रवेश

मुंबई  : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अखेर बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या आडमुठ्या भूमिकेवर कठोर कारवाई केली