अतिक्रमण तोडलेल्या गोरेगाव मुलुंड जोड रस्त्यांचा भाग अडथळामुक्त, या रस्त्यावरुन प्रवास करता येणार सुरळीत

मुंबई (खास प्रतिनिधी): उत्तर मुंबईमध्ये पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडणारा गोरेगाव- मुलंड लिंक रोड विकसित करण्यात येत आहे. गोरेगाव मुलंड लिंक रोडवर अतिक्रमण मुक्त केलेल्या रस्त्यावरील भागात मोठ्या प्रमाणात खराब झाल्याने पावसाळ्या दरम्यान आणि पावसाळ्यानंतर सुरक्षात्मक उपाय मास्टीक अस्फाल्टद्वारे सुधारणा करण्यात येत आहे.



पश्चिम व पूर्व उपनगरातील गोरेगाव मुलुंड लिंक रोड येथे अतिक्रमण मुक्त केलेल्या ठिकाणी शिल्लक पॅचेत्त व अतिरिक्त पट्टयांची मास्टिक अस्काल्ट वापरुन सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रस्त्यांच्या ठराविक भाग खराब झाल्याने तसेच व इतर ठिकाणी मास्टिक अस्फाल्टद्वारे सुधारणा करण्यात येत आहे. या कामांसाठी सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्च केले जात आहेत. या करता रणुजा देव कॉर्पोरेशनची यासाठी निवड करण्यात आली आहे. या कंपनीच्या माध्यमातून बॅड पॅचेसची कामे केली जाणार आहे. ज्यामुळे अनधिकृत बांधकाम केल्यामुळे रस्त्याचा जो भाग खराब झाला आहे, त्यावर मास्टिक अस्फाल्टने बनवल्याने वाहतुकीसाठी आता या मार्गावर सुरळीत प्रवास करता येणार आहे.

Comments
Add Comment

Kishori Pednekar : महापौरांचा सन्मान ते बाळासाहेबांचा अवमान

- विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर या बाळासाहेबांबद्दल काय आक्षेपार्ह बोलल्या मुंबइ (विशेष

Sion Flyover : शीव उड्डाणपूलाचे काम १५जुलै २०२६पर्यंत पूर्ण करा, आयुक्तांचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरातील पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने मलजल प्रक्रिया केंद्र अत्यंत

Mumbai : मुंबईत नव्याने रस्ते खोदण्यास ३० एप्रिलनंतर मनाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्पाच्या टप्पा

Mumbai Water Cut : मुंबईत सोमवारी ५ टक्के पाणीकपात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलबोगदा क्रमांक १ व जलबोगदा क्रमांक २ यांचे भरण अर्थात

CBSE : ‘सीबीएसई’ दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा महापौर आणि आयुक्तांनी केला सत्कार

मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत संचलित केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ

Haryana Pattern : कंत्राटी कामगारांसाठी 'हरियाणा पॅटर्न'चा अभ्यास करणार

मुंबई : महाराष्ट्रातील कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध असून, विशेषतः कंत्राटी