नेटकरी मलायकावर भडकले! आधीच झाली ट्रोल, त्यात प्रतिक्रिया पण 'बोल्ड'; बघा Video

मुंबई: यो यो हनी सिंगचे 'चिलगम' हे नवीन गाणे सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या गाण्यात हनी सिंगसोबत मलायका अरोरा दिसत आहे. अनेकदा वैयक्तिक कारणांमुळे चर्चेत असणारी मलायका आता या गाण्यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. हनीच्या चिलघम या गाण्यात केलेल्या स्टेप्समुळे मलायका ट्रोल होताना दिसत आहे. या गाण्यात मलायकाचा ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. मात्र या गाण्यात काही ठिकाणी अशा स्टेप्स् केल्या आहेत ज्यावर नेटकऱ्यांनी थेट अश्लील म्हटले आहे.


?si=PfrSeqFdkL3x7FtI


दरम्यान गाण्यावरून होणाऱ्या ट्रोलिंगवर मलायकाने नेटकऱ्यांना एका मुलाखतीमध्ये उत्तर दिले आहे. या गाण्याला तिने बोल्ड म्हणत ग्लॅमर आणि वेडेपणाचे मिश्रण असे वर्णन केले आहे. तसेच "चिलगममध्ये काम करणे हा अनुभव मजेदार होता. यो यो हनी सिंगची ऊर्जा खूप जास्त आहे. त्यामुळे सेटवर असताना तुम्ही त्याच्या उत्साहाची तुलना करू शकत नाही", असे मलायकाने सांगितले. या प्रतिक्रियेत मलायका ‘बोल्ड अन् मजेदार’ म्हणाल्यामुळे लोक तिच्यावर अजूनच भडकल्याचे चित्र दिसत आहे.

Comments
Add Comment

आठवणीतला गोडवा

राज चिंचणकर, राजरंग मकरसंक्रांती आणि गोडवा, हे समीकरण अतूट आहे. संक्रांतीपासून रथसप्तमीच्या दिवसापर्यंत सुरू

हे नाटक चालू शकतं? लागली पैज...

भालचंद्र कुबल, पाचवा वेद आमच्या पिढीला, करीअर करायला निघालेल्या नवरा बायकोमध्ये वितुष्ट आले की पहिल्यांदा

PIFF : 'थर्ड आय एशियन'नंतर 'गमन' आता 'पिफ'मध्ये, पाहायला मिळणार स्थलांतराचा अनोखा अनुभव

मुंबई : स्थलांतराचा अनुभव आपल्या सगळांच्या आयुष्यात एकदा तरी येतोच येतो पण हा केवळ एक अनुभव नसून त्यावेळी

Disha Patani and Talwinder: बॅालिवुड अभीनेत्री पंजाबी सिंगर तलविंदरला करते डेट? नक्की काय आहे विषय..

Disha Patani and Talwinder: बॉलिवूडमधील सर्वात फिट आणि ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये दिशा पाटनीचे नाव कायमच आघाडीवर असते. तिची टोन्ड

Big Boss Marathi : कठीण परिस्थितीची आठवण आजही मनात; करण सोनावणे म्हणतो, ‘त्या अनुभवांनी मला घडवलं’

मुंबई : बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असून, घरातील

नॉर्थ अमेरिकेत रणवीर सिंगचा दबदबा; ‘धुरंधर’चा $20 मिलियन क्लबमध्ये ऐतिहासिक प्रवेश

रणवीर सिंगने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की भारतीय चित्रपट आता केवळ देशाच्या सीमांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत.