जगविख्यात कंपनी प्यूमाची विक्री घसरली थेट ९०० कर्मचाऱ्यांची कपात

प्रतिनिधी: आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी नुकत्याच एका दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, जर्मन स्पोर्ट्सवेअर उत्पादक कंपनी प्यूमाने बुधवारी सांगितले की, आर्थिक वर्ष २०२६ च्या अखेरीस जागतिक स्तरावर त्यांच्या ९०० नोकऱ्यांइतकेच कर्मचारी कमी केले जातील. कंपनीने त्यांच्या घटत्या विक्रीमुळे कर्मचारी कपात करण्याचे धोरण ठरविले आहे.प्यूमाने तिसऱ्या तिमाहीत चलन-समायोजित आधारावर (Adjusted Currency Basis) विक्रीत १०.४% घट नोंदवली आहे जी १.९६ अब्ज युरो ($२.२९ अब्ज) झाली आहे.


उत्पादनांची मागणी कमी झाल्यानंतर आणि आयातीवरील अमेरिकेच्या शुल्कामुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाल्यानंतर कंपनी आपली कामगिरी सुधारण्याचा प्रयत्न करत असताना ही कपात करण्यात आली आहे असे कंपनीने स्पष्ट केले. सवलतीच्या किंमती मर्यादित करण्यासाठी आणि ब्रँडबद्दल ग्राहकांची धारणा वाढवण्यासाठी, प्यूमा अमेरिकेतील ऑफ-प्राईस रिटेलर्सना कमी उत्पादने विकण्यासाठी आणि त्यांच्या वेबसाइट आणि स्टोअरद्वारे थेट विक्री वाढवण्यासाठी त्यांच्या घाऊक धोरणात सुधारणा करत आहे.

Comments
Add Comment

बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुकीत ४७.९१ टक्के मतदान, मतमोजणीला सुरुवात

ढाका : बांगलादेशमध्ये २०२४ मध्ये मोठी दंगल उसळली आणि शेख हसीना यांनी देश सोडला. सध्या त्या भारतात सुरक्षित ठिकाणी

टी ट्वेंटी वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात संथ अर्धशतक

पल्लेकेले : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये गुरुवारी दुपारी झालेल्या साखळी सामन्यात श्रीलंकेने ओमानचा

ओमानविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेचा विजय, पवन रथनायके सामनावीर

पल्लेकेले : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये गुरुवारी दुपारी झालेल्या साखळी सामन्यात श्रीलंकेने ओमानचा

पनवेलमध्ये स्कूल बसला अपघात, विद्यार्थी जखमी

पनवेल : पनवेलमध्ये पळस्पे फाटा परिसरात ओएनजीसीच्या सीबीएसई बोर्डाच्या (केंद्रीय विद्यालयाच्या) स्कूल बसला

बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान ?

ढाका : बांगलादेशमध्ये २०२४ मध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली. हिंसक आंदोलन सुरू झाल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना

Vijay Mallya: तुम्हाला भारतात यावेच लागेल, ही तुमची शेवटची संधी; उच्च न्यायालयाने विजय मल्याला बजावले

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी (१२ फेब्रुवारी) फरार उद्योगपती विजय मल्ल्या यांच्याविरुद्ध कडक टिप्पणी