आता पोस्ट ऑफिसमध्येही रेल्वे तिकीट मिळणार

मुंबई: दिवाळी आणि छठ पूजा यासारख्या सणांमध्ये रेल्वे तिकिटे मिळविण्यासाठी संघर्ष करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी भारतीय टपाल विभागाने रेल्वे मंत्रालयाच्या सहकार्याने पोस्ट ऑफिसमधून ट्रेन तिकिटे बुक करण्याची परवानगी देली आहे.


रेल्वे स्टेशन किंवा आरक्षण काउंटर नसलेल्या लोकांसाठी तिकीट बुकिंग सोपे होणार आहे. ही नवीन प्रणाली सणांच्या वेळी प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी आणि ग्रामीण भागात प्रवास सोयीस्कर करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जाते. भारतीय टपाल विभागाने रेल्वे मंत्रालयाच्या सहकार्याने देशभरातील ३३३ टपाल कार्यालयांमध्ये तिकीट बुकिंग सेवा सुरू केली आहे. यापैकी बहुतेक टपाल कार्यालये ग्रामीण आणि अर्ध-शहरी भागात आहेत. या टपाल कार्यालयांमध्ये पीआरएस टर्मिनल सुसज्ज आहेत. ज्याद्वारे रेल्वे तिकिटे बुक केली जातात. railway-tickets-post-office या नवीन प्रणालीअंतर्गत, प्रवासी स्लीपर, एसी आणि जनरलसह सर्व वर्गांसाठी तिकिटे बुक करू शकतात. ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्तींसाठी ही सुविधा दिलासा देणारी असणार आहे.

Comments
Add Comment

Krunal Pandya : हार्दिकच्या लग्नाला कृणाल पांड्या गैरहजर राहणार ? चर्चांमागचं नेमकं कारण काय ?

IPL 2026 : हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. आयपीएल २०२६ संपण्याआधीच हार्दिक पांड्या मॉडेल आणि इन्फ्लुएंसर

Kirit Somaiya : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, किरीट सोमय्यांची मागणी

मुंबई : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. बीएमसी आणि

BMC Waste Management : मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती: महानगरपालिकेकडे नोंदणी न करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आयुक्तांचे आदेश

मुंबई : घनकचरा व्यवस्थापन नियमांनुसार मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्था व व्यक्तींनी

BMC News : एकही मॅनहोल्स उघडे राहता कामा नये

महापालिका आयुक्तांनी दिले संबंधित खात्यांसह सहायक आयुक्तांनाही निर्देश मुंबई : सध्या सुरू असलेली सर्व

Devendra Fadnavis : कला, संस्कृती अन् खाद्यसंस्कृतीची ओळख पटवून देणारा 'माटी ९ पूर्वांचल महोत्सव' : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतीय संस्कृती महान असून ही संस्कृती समृद्ध करण्यासाठी महाराष्ट्राने anj पूर्वांचलने महत्त्वपूर्ण

Rain Update : वेळेआधीच मान्सून अंदमानात, महाराष्ट्रात २ ते ५ जून दरम्यान पावसाच्या आगमनाचा अंदाज

मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा 'अल निनो'चे