जिओ फायनांशियल सर्विसेसकडून डिजिटल सोन्यावर धमाकेदार ऑफर १० रूपयांपासून सोने खरेदी करा, पात्र गुंतवणूकदारांना इतर बक्षीसांसह, २% सोने फ्री!

प्रतिनिधी: जिओ फायनांशियल सर्विसेसने डिजिटल गोल्डसाठी एक धमाकेदार योजना (Scheme) गुंतवणूकदारांसाठी आणली आहे. आता गुंतवणूकदार जिओ फायनांशियल सर्विसेस लिमिटेड (JFSL) कडून १० रूपयात डिजिटल सोने खरेदी करू शकाल. ही योजना खरेदी करण्या ऱ्या खरेदीधारकांना २% अतिरिक्त डिजिटल सोने गुंतवणूकीवर मिळणार आहे. तसेच पात्र गुंतवणूकदारांना १० लाखांपर्यंतची बक्षिसे मिळू शकतात. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी लागू झाली असून धनत्रयोदशी व दिवाळी दरम्यान खरे दी करण्याऱ्या गुंतवणूकदारांना हा लाभ होऊ शकतो. मात्र २००० रुपयांपासून खरेदी करत असलेल्या ग्राहकांना संबंधित ऑफर लागू असेल असे कंपनीने आपल्या संकेतस्थळावर स्पष्ट केले आहे. १८ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर कालावधीत जिओ फायनान्स अँ पवर खरेदी केल्यास हा लाभ होईल.


जिओ गोल्ड मेगा बक्षीसे जिंकण्यासाठी २०००० पेक्षा अधिक गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना या योजेतून संभाव्य बक्षीस मिळवू शकणार आहेत. पात्र गुंतवणूकदारांना स्मार्टफोन, टीव्ही, मिक्सर, सोन्याची नाणी, इतर गिफ्ट मिळतील. या डिजिटल सोने योज नेत प्रत्यक्ष सोन्यात गुंतवणूक करण्याची गरज नाही. हे डिजिटल सोने खरेदी केल्यास डिजिटली ते स्टोर होणार आहे. माहितीनुसार, ही ऑफर जाहीर होत असताना सोन्याचा दर २४ कॅरेटमागे १३१९५० रूपयांवर पोहोचला आहे.

Comments
Add Comment

मुंबई महापालिकेत विरोधकांची हवा गुल... काय आहे कारण जाणून घ्या

मुंबई: मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आली असली तरी उबाठा आणि काँग्रेसच्या रुपात सक्षम विरोधी पक्ष असतानाही

पेपर सुरु असताना विद्यार्थिंनीसोबत घडला लाजिरवाणा प्रकार, नेमकं घडलं काय?

नाशिक: नाशिकमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. १३ मार्च रोजी दहावीचा पेपर सुरू असताना एका

सहावीत शिकणाऱ्या मुलीवर ॲसिड हल्ला करणाऱ्या आरोपीचे रेखाचित्र जारी; पोलिसांनी केलं आवाहन

संगमनेर: अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ॲसिड हल्ला प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. एका सहा

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा