सरकारने जीएसटी कपात केली तरी नफेखोरीवरून ग्राहकांच्या शेकडो तक्रारी दाखल

प्रतिनिधी:जीएसटी कपात झाली पण अनेक कंपन्यां व व्यापारी दुकानदारांचा अजूनही ग्राहकांपर्यंत फायदा पोहोचवण्याकडे कल नाही. त्यामुळेच जीएसटी तक्रार निवारण कक्षाकडे शेकडो तक्रारी येत आहे. प्रसारमाध्यमांनी या घटनेचे रिपोर्टिंग नुकतेच केले.ख र तर केंद्र सरकारने आम्ही बारकाईने या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे स्पष्ट केले आहे मात्र अजूनही जीएसटी कपातीचा फायदा ग्राहकांना किंमतीच्या स्वरूपात मिळत नाही. अशा अतिरिक्त नफेखोरीला (Anti Profiteering Pratices) रोख ण्यासाठी केंद्र सरकारने नुकताच कडक इशारा दिला आहे.


नुकत्याच झालेल्या प्रकरणात शेकडो जीएसटी तक्रारी या नॅशनल हेल्पलाईन नंबरवर येत असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. सरकारने जीएसटी संबंधित तक्रारी अथवा तंटे सोडवण्यासाठी तक्रार निवारण कक्षाची स्थापना केली होती. एनसीएच (National Co nsumer Helpline NCH) अथवा हेल्पलाईन नंबर १९१५ वरून या तक्रारी येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर कडक कारवाईचा इशारा देत सरकारने विशेष टीम स्थापन केली असून या पद्धतीच्या तक्रारीची छाननी व उकल या कक्षामार्फत केली जात आहे. याविषयी बोलताना ग्राहक मंत्रालयाच्या सचिव निधी खरे यांनी प्रसारमाध्यमांशी भाष्य करून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.


या विषयाबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना निधी खरे म्हणाल्या आहेत की,'जर आम्हाला असे वाटत असेल की कमी केलेला जीएसटी इतरांना दिला गेला नाही, तर तो 'अन्याय्य प्रथा' (Unfair Pratice) मानला जाईल. जीएसटीचे फायदे न देणाऱ्यांवर आम्ही वर्ग कारवाई करू. खरे पुढे म्हणाल्या आहेत की, अनुपालनावर (Compliance) लक्ष ठेवण्यासाठी आणि उल्लंघनांचे त्वरित निराकरण करण्यासाठी सरकारकडे एक अंगभूत प्रणाली आहे.' तसेच त्यांनी सर्व प्रकारच्या ग्राहकांच्या तक्रारी ऐकण्याचे आश्वासन देखील दिले. नवीन जीएसटी व्यवस्था, जी अंमलात आली आहे त्याचे कडक पालन केले जाणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Comments
Add Comment

Rajya Sabha Election 2026: राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरायला फक्त सहा दिवस उरले, शरद पवार राज्यसभा लढवणार की नाही?

मुंबई: येत्या १६ मार्चला राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील

Maharashtra Village: राज्य सरकारकडून सहा ग्रामपंचायतींचा सन्मान केला जाणार; कोकणातील 'हे' गाव पहिल्या क्रमांकावर

मुंबई: गावाचा विकास हाच देशाचा विकास असं म्हटलं जातं. सध्या आपल्या देश लोकल ते ग्लोबल अशा मार्गाने काम करीत आहे.

Thane: ठाण्यात खळबळ, वेब सिरिज अभिनेत्रीच्या देहविक्रीचा व्यवसाय; पोलिसांकडून रॅकेटचा भांडाफोड

ठाणे: सिने इंडस्ट्रीत काम मिळत नसल्याकारणाने एका हिंदी वेब सिरीजमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीने पैसे

Beed News: दोन बहिणींनी अपहरणाचा कट लावला उधळून

बीड: महिला अत्याचाराच्या घटना राज्यात कुठे ना कुठे होत आहेत. त्यात बीडमध्ये दिवसा-ढवळ्या दोन तरुणींच्या

महापालिका सभागृहात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाहिली श्रध्दांजली

मुंबई: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानिमित्त महापालिका सभागृहात शोक प्रस्तावाद्वारे

Drink and Drive New Rules Maharashtra: दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर...; परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील महामार्गांवर होणारे अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागाने आता कंबर कसली आहे. विशेषतः समृद्धी