वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आज, भारतात सूतक काळ लागू होणार की नाही? घ्या जाणून....

मुंबई : वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण २१ सप्टेंबर २०२५ रोजी लागणार आहे, परंतु हे ग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे, भारतात या ग्रहणाचा सूतक काळदेखील लागू होणार नाही.

ग्रहणाची वेळ


हे सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार रात्री १०:५९ वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच २२ सप्टेंबर रोजी पहाटे ३:२३ वाजता संपेल. रात्रीच्या वेळी हे ग्रहण होत असल्यामुळे भारतात ते पाहता येणार नाही.

सूतक काळ


ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहण ज्या भागात दिसते, त्याच ठिकाणी सूतक काळ पाळला जातो. हे ग्रहण भारतात दिसत नसल्याने, इथल्या लोकांना सूतक काळाचे नियम पाळण्याची गरज नाही.

हे ग्रहण कुठे दिसणार?


हे सूर्यग्रहण मुख्यत्वे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अंटार्क्टिका आणि प्रशांत महासागराच्या काही भागांत दिसेल. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सकाळी सूर्योदयाच्या वेळी हे ग्रहण पाहता येईल.
Comments
Add Comment

Mithi River : मिठी नदीत डेब्रीज टाकून वाढवले जाते गाळाचे वजन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील मिठी नदीच्या सफाईच्या कामाला सुरुवात झाली असून आतापर्यंत याचे २७ टक्के काम

Mumbai : पश्चिम उपनगरांतील नाल्यांची, पाणी साचण्याच्या ठिकाणांची अतिरिक्त आयुक्तांकडून पाहणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : नदीसह मोठ्या आणि छोट्या नाल्‍यातून गाळाच्या सफाई कामे अधिक परिणामकारक आणि पारदर्शकपणे

Desalinate Seawater : समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रालयाची मंजुरी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईची वाढती तहान भागविण्यासाठी मुंबई महापालिकेच्या खाऱ्या पाण्याचे रासायनिक

Mumbai News : कामाठीपुरातील ७० अनधिकृत फेरीवाले व जुने भंगार विक्रेत्यांवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा परिसरातील विविध ठिकाणांवरील सुमारे ७० अनधिकृत फेरीवाले व

Patra Chawl : पत्रा चाळ रहिवाशांना म्हाडाकडून १० टक्के भाडेवाढ मिळणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय; इमारतींची दुरुस्ती करून देण्याचे म्हाडाला निर्देश मुंबई : गेल्या

Bamboo Plantation : कांजूरमार्गमधील कचरा दुर्गंधीवर ‘बांबू’ लागवडीचा उपाय

उपमुख्यमंत्र्यांचे पालिकेला निर्देश; कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पाची तातडीने कार्यवाही करण्याचे