गणेशोत्सवानंतर पावसाची विश्रांती, पण या दिवसापासून जोर वाढणार


मुंबई : गणेशोत्सवानंतर पावसाने विश्रांती घेतली आहे. पण ही विश्रांती काही दिवसांपुरतीच मर्यादीत आहे. पावसाचा जोर पुन्हा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.


कोकण विभाग वगळता संपूर्ण मराठवाडा, खानदेश, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत गुरुवार ११ सप्टेंबरपर्यंत पाऊस विश्रांती घेईल असा अंदाज आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण, मराठवाडा वगळता संपूर्ण विदर्भ, खानदेश, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत १२ सप्टेंबरनंतर पावसाचा जोर पुन्हा वाढू शकेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.


मुंबईसह संपूर्ण कोकण तसेच मराठवाड्यातील १५ जिल्ह्यांत केवळ तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.


Comments
Add Comment

वानखेडेच्या धर्तीवर कोकणात भव्य स्टेडियम उभारा; आमदार प्रवीण दरेकरांची विधानपरिषदेत मागणी

माणगाव, पोलादपूर आणि रत्नागिरी क्रीडा संकुलांच्या प्रलंबित कामांना गती देणार - मंत्री अदिती तटकरे मुंबई :

Chembur Bus Accident : चेंबूरमध्ये मोठी दुर्घटना; स्कूल बसवर झाड कोसळले

चेंबूरच्या दुर्घटनेत १० विद्यार्थी जखमी, तर एकाचा मृत्यू  मुंबई : मुंबईच्या चेंबूर (Chembur) परिसरात मंगळवारी

Dance Bar: आर्केस्ट्रा बारमधील 'छमछम' बंद

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय; डान्सबार प्रतिबंधक कायद्यातून पळवाटा शोधणाऱ्यांना दणका मुंबई :

Modak Sagar Dams : मोडक सागर धरणाला प्रवेश मार्गातून गळती; स्वयंचलित गेटचे रबर झिजले

- धरणातील पाण्याची पातळी घटल्याने आता गळती दुरुस्तीवर दिला जाणार भर - मोडक सागरमधून दिवसाला ४० ते ४५ टक्के होतो

BMC News : तलाव क्षेत्रात पावसाची गैरहजेरी; मुंबईकरांच्या चिंतेत वाढ

- आणखी पाच टक्के कपात पुढील आठवडयापासून ? मुंबई (सचिन धानजी) मुंबई महापालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व

Mumbai Rain : पावसाचा तडाखा, उपनगरातील काही भागांमध्ये साचले पाणी, पण त्वरीत झाला निचरा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईला रविवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळून मुंबईतील मुलुंड,भांडुप,