...म्हणून मुंबईत कबड्डीपटूने केली आत्महत्या


मुंबई : वांद्रे परिसरात आई आणि भावासोबत राहणाऱ्या २० वर्षीय कबड्डीपटूने टोकाचे पाऊल उचलले. गंभीर आजारी असलेल्या या कबड्डीपटूने आत्महत्या केली. त्याने आत्महत्या करताना चिठ्ठी किंवा कोणताही संदेश मागे ठेवला नव्हता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या बाबत सखोल चौकशी केली आणि नैराश्यातून कबड्डीपटूने टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त केली. वांद्रे पोलीस या प्रकरणात अद्याप तपास करत आहेत.


हाती आलेल्या माहितीनुसार कबड्डीपटू मोहम्मद आसिफ खान आई आणि भावासोबत वांद्रे परिसरात राहत होता. बुधवार ३ सप्टेंबर रोजी मोहम्मदची आई कामानिमित्त घराबाहेर होती. मोहम्मदचा भाऊ कॉलेजला गेला होता. घरात कोणीही नव्हते. त्यावेळी मोहम्मद आसिफ खानने गळफास घेऊन जीवन संपवले. शेजाऱ्यांना जेव्हा मोहम्मदने आत्महत्या केल्याचे लक्षात आले त्यावेळी त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घरात प्रवेश केला आणि मोहम्मदला तातडीने भाभा रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासणी करुन मोहम्मदचा मृत्यू झाल्याचे सांगितले.


Comments
Add Comment

Bmc News : येत्या मे महिन्यापासून मुंबईकरांवर पाणीकपात

किमान १० टक्के होणार पाणी पुरवठ्यात कपात

BMC : स्वच्छतेबाबत महापालिकेचा वॉर रुम; महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत स्वच्छतेसंदर्भातील कामकाज प्रभावीपणे होत असल्याच

Gargai Water Project : उबाठाला द्यायचे नाही मुंबईकरांना अतिरक्त पाणी; गारगाई पाणी प्रकल्पाला केला विरोध

- गारगाई पाणी प्रकल्पाला महापालिकेची मंजुरी, बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर मुंबई (विशेष

Metro-3 'Aqua Line' : मेट्रो-३ ‘अॅक्वा लाईन’चा प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार

मुंबई : मुंबईची नवी जीवनवाहिनी ठरणाऱ्या मेट्रो-३ म्हणजेच ‘अॅक्वा लाईन’ने मुंबईकर विद्यार्थी आणि पर्यटकांना एक

Reduce Plastic : तुमचा पहिला टूथब्रश आजही पृथ्वीवर कोठेतरी पडून आहे

प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक घटकाला योगदान द्यावे लागेल: राज्यपाल जिष्णु देव वर्मा देशात दरवर्षी

Green Asha Indian Ship : इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाज ‘ग्रीन आशा’ मुंबईत दाखल

- होर्मुझ पार करत १५ हजार टन एलपीजीचा पुरवठा मुंबई : इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्