मुंबई-गोवा महामार्गावर गणेशोत्सवादरम्यान अवजड वाहनांना प्रवेशबंदी, २३ ऑगस्टपासून नो एंट्री

रत्नागिरी: गौरी-गणपतीच्या उत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांच्या सुरक्षित आणि सुरळित प्रवासासाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या २३ ऑगस्टपासून मुंबई-गोवा महामार्गावर १६ टन किंवा त्यापेक्षा अधिक वजनाच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी लागू करण्यात आली आहे.

बंदीचे कारण? 


गणेशोत्सव २७ ऑगस्ट रोजी सुरू होणार असून तेव्हा होणारी वाहनांची गर्दी लक्षात घेऊन २३ ते २९ ऑगस्ट रात्री १२ वाजेपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक बंद राहणार आहे.

उत्सवानंतर परतीच्या प्रवासासाठी निघणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुरळित व्हावा, यासाठी २ ते ४ सप्टेंबर रात्री ८ वाजेपर्यंत, ६ ते ८ सप्टेंबरला रात्री ८ वाजेपर्यंत महामार्गावर जड वाहनांना प्रवेश बंदी राहणार आहे.
Comments
Add Comment

विधिमंडळाची दोन्ही सभागृहे देणार अजितदादांच्या आठवणींना उजाळा

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार, २३ फेब्रुवारीपासून सुरू होत असून, पहिल्या दिवशी

जम्मू काश्मीरमधील किश्तवाडमध्ये दोन दहशतवादी ठार, दहशतवाद्यांचा तळ केला उद्ध्वस्त

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील किश्तवाडमध्ये चतरू भागात सुरक्षा पथक आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. सुरक्षा

महाविकास आघाडीच्या बैठकीवर शरद पवार गटाचा बहिष्कार - विरोधी पक्षांत विसंवाद; अधिवेशनापूर्वीच ‘मविआ’चा संसार विस्कटला?

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होण्याआधीच महाविकास आघाडीतील विसंवाद उघडपणे समोर आला आहे. ‘शिवालय’ या

काँग्रेसने एआय इम्पॅक्ट समिटला घाणेरड्या राजकारणाचे व्यासपीठ बनवले : पंतप्रधान नरेंद्र मोदी

पश्चिम उत्तर प्रदेशातील मेरठ येथे विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

KHxRK Movie : रजनीकांत आणि कमल हसन यांचे धमाकेदार पुनरागमन!

दक्षिण चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज कलाकार, कमल हसन आणि रजनीकांत पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. जवळजवळ ४७

कौतुकास्पद! भारतीय वंशाच्या महिलेची मायक्रोसॉफ्ट गेमिंगच्या सीईओपदी नियुक्ती

भारतीय वंशाच्या आशा शर्मा यांची मायक्रोसॉफ्टच्या गेमिंग विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती