मुंबई-गोवा महामार्गावर गणेशोत्सवादरम्यान अवजड वाहनांना प्रवेशबंदी, २३ ऑगस्टपासून नो एंट्री

रत्नागिरी: गौरी-गणपतीच्या उत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांच्या सुरक्षित आणि सुरळित प्रवासासाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या २३ ऑगस्टपासून मुंबई-गोवा महामार्गावर १६ टन किंवा त्यापेक्षा अधिक वजनाच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी लागू करण्यात आली आहे.

बंदीचे कारण? 


गणेशोत्सव २७ ऑगस्ट रोजी सुरू होणार असून तेव्हा होणारी वाहनांची गर्दी लक्षात घेऊन २३ ते २९ ऑगस्ट रात्री १२ वाजेपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक बंद राहणार आहे.

उत्सवानंतर परतीच्या प्रवासासाठी निघणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुरळित व्हावा, यासाठी २ ते ४ सप्टेंबर रात्री ८ वाजेपर्यंत, ६ ते ८ सप्टेंबरला रात्री ८ वाजेपर्यंत महामार्गावर जड वाहनांना प्रवेश बंदी राहणार आहे.
Comments
Add Comment

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन'