उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांचे अभिनंदन


नवी दिल्ली: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर येथून परतताच थेट राजभवन गाठून मा. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) वतीने त्यांची उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून घोषणा झाल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले.


याआधी भारताच्या उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची निवड झाली त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांन ट्विट करून त्यांचे हार्दिक अभिनंदन केले होते.


विविध राज्यांमध्ये संसद सदस्य आणि राज्यपाल म्हणून काम करताना, माननीय राज्यपाल राधाकृष्णन जी यांनी विविध कायदेविषयक आणि घटनात्मक बाबींमध्ये व्यापक कौशल्य मिळवले आहे. उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून त्यांची निवड आपल्या सर्वांना, महाराष्ट्रीयन म्हणून, अभिमानाने भरून टाकते, असेही म्हटले आहे.


Comments
Add Comment

University in Afghanistan : पाकिस्तानचा अफगाणिस्तान विद्यापीठावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू

काबुल : अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष पुन्हा तीव्र झाला आहे. तालिबान सरकारने दावा केला की

Gujarat : क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या बहिणीचा महापालिकेत पराभव; भाजपने बालेकिल्ला राखला

Gujarat Local Body Election Results 2026: : गुजरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपने आपला गड राखला आहे. मंगळवारी

पाकिस्तानला फुटणार घाम ! रशियाने भारताला दिली मोठी गुड न्यूज, लवकरच...

नवी दिल्ली : भारतासाठी मोठी आनंदाची बातमी मात्र पाकिस्तानला घाम फोडणारी अशी बातमी समोर आली आहे. ऑपरेशन सिंदूर

Crime : नॉनव्हेज जेवणाचा वाद विकोपाला, वैतागलेल्या पत्नीने धारदार शस्त्र घेऊन केलं थेट असं काही की...

तेलंगणा Telangana : तेलंगणातील कामारेड्डी परिसरात मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. छोट्याशा कौटुंबिक वादाचं रूपांतर

Massive fire in Bengaluru : बेंगळुरूमध्ये भीषण आग! नंदिनी लेआउटमध्ये PG इमारतीत अडकलेल्या ५० तरुणींचा थरारक बचाव

बेंगळुरू शहरातील नंदिनी लेआउट परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी उशिरा रात्री लागलेल्या भीषण

गुड न्यूज ! सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण, सोन्याचे आजचे दर किती ?

नवी दिल्ली : सध्या लग्नसराई सुरु आहे, पण सोन्याचे वाढते दर पाहता एन लग्नसराईत सोने खरेदी करावी की नाही असा प्रश्न