ऑगस्टचा नवा आठवडा आजपासून सुरू, या ४ राशींना होऊ शकतो अचानक धनलाभ


मुंबई : ११ ऑगस्टपासून नवा आठवडा सुरू होत आहे. ग्रह-नक्षत्रांच्या हिशेबाने हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. ज्योतिषगणनेनुसार या आठवड्यात अनेक राशींना भाग्याची साथ मिळू शकते. शनी वक्री झाल्याने या ४ राशींच्या जातकांना फायदा होईल.



मेष


हा आठवडा तुमच्यासाठी उत्साह आणि उर्जेने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी नव्या संधी मिळतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष नको.



मिथुन


तुमच्यासाठी हा आठवडा जबाबदारीने भरलेला असेल. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. कुटुंबासोबत वेळ घालवा. नात्यात गोडवा कायम ठेवा.



वृश्चिक


व्यापारात वृद्धी होईल. गुप्त स्त्रोतांकडून धन प्राप्ती होऊ शकते. जोडीदाराची साथ मिळेल. आरोग्याच्या लहानसहान कुरबुरी जाणवू शकतात. सोबतच तुम्हाला प्रवासाचे योग आहेत. हा प्रवास लाभदायक ठरू शकतो. जुने कर्ज फेडाल. पैशांची आवक कायम राहील.



धनू


तुमच्या करिअरमध्ये स्थिरता येईल. उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात. कर्ज अथवा गुंतवणुकीशी संबंधित समस्या सुटतील. अचानक धन प्राप्ती होईल. या आठवड्यात या राशीच्या कुटुंबात शांतता राहील. विद्यार्थ्यांना शिक्षणात यश मिळेल. परदेशी प्रवास करणाऱ्या लोकांचे स्वप्न साकार होऊ शकते.


Comments
Add Comment

नाव न सांगता साईबाबा चरणी "इतक्या" कोटींचा सोन्याचा हार अर्पण...

शिर्डी : साईबाबांचा १०७ वा पुण्यतिथी उत्सव १ ऑक्टोबर ते ४ ऑक्टोबर या दरम्यान झाला. अनेक भाविकांनी दर्शनासाठी

यंदा कधी आहे कोजागिरी पौर्णिमा ? जाणून घ्या या तिथीचे महत्त्व आणि शुभ मुहूर्त

कोजागिरी पौर्णिमा हा आश्विन पौर्णिमेला येणार भारतीय हिंदू संस्कृतीमधील महत्वाचा दिवस आहे. आणि इंग्रजी

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे चिपळूणमध्ये पुराचा धोका

चिपळूण (वार्ताहर) : चिपळूण शहराला असलेल्या पुराच्या धोक्याबाबत उपाययोजना सूचविण्यासाठी राज्य सरकारने जलसंपदा

मंत्री नितेश राणेंचा वैभववाडीत उबाठावर मोठा घाव!

मंगेश लोकेंसह शेकडो कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा भाजप प्रवेश ओरोस (वार्ताहर) : वैभववाडी तालुक्यात उद्धव

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात

रायगड जिल्हा परिषदेत २ हजार ६०९ पदे रिक्त

अलिबाग (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील विकासाला गती देण्याचे काम रायगड जिल्हा परिषदेचे असले, तरी जिल्हा परिषदेत