ऑगस्टचा नवा आठवडा आजपासून सुरू, या ४ राशींना होऊ शकतो अचानक धनलाभ

  69


मुंबई : ११ ऑगस्टपासून नवा आठवडा सुरू होत आहे. ग्रह-नक्षत्रांच्या हिशेबाने हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. ज्योतिषगणनेनुसार या आठवड्यात अनेक राशींना भाग्याची साथ मिळू शकते. शनी वक्री झाल्याने या ४ राशींच्या जातकांना फायदा होईल.



मेष


हा आठवडा तुमच्यासाठी उत्साह आणि उर्जेने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी नव्या संधी मिळतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष नको.



मिथुन


तुमच्यासाठी हा आठवडा जबाबदारीने भरलेला असेल. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. कुटुंबासोबत वेळ घालवा. नात्यात गोडवा कायम ठेवा.



वृश्चिक


व्यापारात वृद्धी होईल. गुप्त स्त्रोतांकडून धन प्राप्ती होऊ शकते. जोडीदाराची साथ मिळेल. आरोग्याच्या लहानसहान कुरबुरी जाणवू शकतात. सोबतच तुम्हाला प्रवासाचे योग आहेत. हा प्रवास लाभदायक ठरू शकतो. जुने कर्ज फेडाल. पैशांची आवक कायम राहील.



धनू


तुमच्या करिअरमध्ये स्थिरता येईल. उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात. कर्ज अथवा गुंतवणुकीशी संबंधित समस्या सुटतील. अचानक धन प्राप्ती होईल. या आठवड्यात या राशीच्या कुटुंबात शांतता राहील. विद्यार्थ्यांना शिक्षणात यश मिळेल. परदेशी प्रवास करणाऱ्या लोकांचे स्वप्न साकार होऊ शकते.


Comments
Add Comment

मेट्रो मार्ग क्रमांक ४ मध्ये यशस्वीरीत्या उभारला स्टील स्पॅन

मुंबई : मेट्रो मार्ग क्रमांक ४ मध्ये एक महत्त्वपूर्ण टप्पा पार पडला असून, मुंबई महानगर प्रदेश विकास

तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरमध्ये हजारो भाविक, शिवभक्तांचा उत्साह

ब्रह्मगिरी फेरीसाठी मोठी गर्दी नाशिक (प्रतिनिधी): बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या

Health: चुकीच्या पद्धतीने 'हेल्दी फूड' खाण्याचे गंभीर दुष्परिणाम

मुंबई: अनेकदा आपण आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाणारे पदार्थ चुकीच्या पद्धतीने खातो, ज्यामुळे त्याचे फायदे

एअर इंडियाच्या सेवानिवृत्त वयोमर्यादेत बदल

मुंबई: एअर इंडियाने आपल्या पायलट आणि काही इतर कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय

श्रावण संपताच माशांच्या खरेदीवरून हायवेवर दोन गटांमध्ये तुफान हाणामारी

गोरखपूर: श्रावण महिना संपताच मासे खरेदी करण्यासाठी उत्सुक असलेल्या खवय्यांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये एक विचित्र

'ती' दोन माणसे कोण?, राहुल गांधींनी नाव जाहीर करावी, शरद पवारांच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

मुंबई:  निवडणुका जिंकून देण्याचा दावा करणारी शरद पवारांसोबतची ती दोन माणसे कोण आहेत, त्यांची नावे राहुल गांधी