कपिल शर्माच्या कॅनडा येथील कॅफेवर जोरदार फायरिंग, Video पोस्ट करत गँगस्टरने घेतली जबाबदारी

मुंबई: प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडा येथील सरे शहरातील कॅफेवर पुन्हा एकदा गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे.या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात काही लोक एका कारमध्ये बसून कॅफेच्या दिशेने गोळीबार करताना दिसत आहेत. याच गोल्डी ढिल्लो नावाच्या एका गँगस्टरने गोळीबाराची जबाबदारी घेतली आहे. त्यांनी सोशल मिडिया पोस्टच्या माध्यमातून दावा केला की हल्ला गिरोहने केला आहे.


दरम्यान, या गोळीबारा कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. स्थानिक पोलिसानी तपास सुरू केला आहे. कपिल शर्माकडून आतापर्यंत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.


गोल्डी ढिल्लो स्वत:ला लाँरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचे सांगतो. फायरिंगच्या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ ऑगस्टच्या सकाळी साधारण ४.४० वाजता न्यूटन परिसराच्या १२० स्ट्रीट स्थित व्यावसायिक परिसरात गोळ्यांचा आवाज ऐकू आला. घटनास्थळावर पोहोचलेल्या पोलिसांना कॅफेच्या खिडक्या आणि इमारतीत गोळ्यांचे निशाण सापडले. दरम्यान, कॅफेच्या आतील स्टाफला कोणतेही नुकसान पोहोचलेले नाही. याच ठिकाणी १० जुलैलाही गोळीबाराची घटना घडली होती.

Comments
Add Comment

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील