Team india: इंग्लंड मालिका संपली, आता पुढे टीम इंडियाचे असणार हे वेळापत्रक

मुंबई: इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ २०२५ च्या उर्वरित वर्षासाठी सज्ज झाला आहे. या वर्षात टीम इंडिया आशिया कप, ऑस्ट्रेलिया दौरा आणि मायदेशात वेस्ट इंडीज व दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळणार आहे. टीम इंडियाचे उर्वरित वर्षाचे संपूर्ण वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

आशिया कप २०२५
आशिया कपमध्ये भारतीय संघ गट स्तरावर ३ सामने खेळेल.

पहिला सामना: १० सप्टेंबर, विरुद्ध यूएई.

दुसरा सामना: १४ सप्टेंबर, विरुद्ध पाकिस्तान (दुबईमध्ये).

तिसरा सामना: १९ सप्टेंबर, विरुद्ध ओमान (अबू धाबीमध्ये).

जर टीम इंडिया पात्र ठरली, तर सुपर फोरमध्ये ३ सामने खेळेल.

अंतिम सामना : २८ सप्टेंबर रोजी दुबईमध्ये होणार आहे.

वेस्ट इंडीजविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका

पहिला कसोटी सामना: २ ते ६ ऑक्टोबर, अहमदाबादमध्ये.

दुसरा कसोटी सामना: १० ते १४ ऑक्टोबर, नवी दिल्लीमध्ये.

ऑस्ट्रेलिया दौरा (३ एकदिवसीय, ५ टी-२० सामने)
एकदिवसीय मालिका (ODI):

पहिला सामना: १९ ऑक्टोबर, पर्थमध्ये.

दुसरा सामना: २३ ऑक्टोबर, एडिलेडमध्ये.

तिसरा सामना: २५ ऑक्टोबर, सिडनीमध्ये.

टी-२० मालिका (T-20):

पहिला सामना: २९ ऑक्टोबर, कॅनबेरामध्ये.

दुसरा सामना: ३१ ऑक्टोबर, मेलबर्नमध्ये.

तिसरा सामना: २ नोव्हेंबर, होबार्टमध्ये.

चौथा सामना: ६ नोव्हेंबर, गोल्ड कोस्टमध्ये.

पाचवा सामना: ८ नोव्हेंबर, ब्रिस्बेनमध्ये.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात मालिका (२ कसोटी, ३ एकदिवसीय, ५ टी-२० सामने)
कसोटी मालिका:

पहिला कसोटी: १४ ते १८ नोव्हेंबर, कोलकाता

दुसरी कसोटी: २२ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर, गुवाहाटी

पहिली वनडे - ३० नोव्हेंबर, रांची
दुसरी वनडे - ३ डिसेंबर , रायपूर
तिसरी वनडे - ६ डिसेंबर विशाखापट्टणम
पहिला टी-२० सामना - ९ डिसेंबर, कट्टक
दुसरा टी-२० सामना - ११ डिसेंर मुल्लांपूर
तिसरा टी-२० सामना - १४ डिसेंबर, धरमशाला
चौथा टी-२० सामना - १७ डिसेंबर, लखनऊ
पाचवा टी-२० सामना - १९ डिसेंबर, अहमदाबाद
Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत