७१व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा, शाहरुख खान-विक्रांत मेसीला सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

नवी दिल्ली: भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित समजले जाणाऱ्या ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली आहे. राष्ट्रीय पुरस्कारांच्या ज्युरींनी सूचना आणि प्रसारण मंत्रालयाचे मंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्य मंत्री डॉक्टर एल मुरुगन यांना या संबधी रिपोर्ट सबमिट केली होती. यानंतर ज्युरीने संध्याकाळी ६ वाजता मीडियासाठीच्या पत्रकार परिषदेत विजेत्यांच्या नावांची घोषणा केली.


या पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार राणी मुखर्जीला जाहीर झाला आहे तर शाहरूख खान आणि विक्रांत मेस्सी यांना सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय १२वी फेल या सिनेमाला बेस्ट फीचर फिल्मचा पुरस्कार जाहीर झाला आहे.



फीचर सिनेमे


स्पेशल मेंशन - एनिमल 


सर्वोत्कृष्ट रीजनल फिल्म - पाय तांग 


सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा- श्यामची आई


सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा - कटहल : अ जैकफ्रूट मिस्ट्री 


सर्वोत्कृष्ट बैकग्राउंड स्कोर - एनिमल के लिए हर्षवर्धन रामेश्वर 


सर्वोत्कृष्ट मेकअप -  सॅम बहादुरसाठी श्रीकांत देसाई 


सर्वोत्कृष्ट कॉस्ट्यूम - सॅम बहादूरसाठी सचिन लोवालेकर, दिव्या गंभीर आणि निधी गंभीर


सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिजाइन - 2018 एवेरीवन इज अ हीरो


सर्वोत्कृष्ट साउंड डिजाइन - एनिमल 


सर्वोत्कृष्ट सिनेमेटोग्राफी - द केरल स्टोरी 


सर्वोत्कृष्ट अभिनेत्री लीडिंग रोल - मिसेज चॅटर्जी वर्सेज नॉर्वे साठी राणी मुखर्जी 


सर्वोत्कृष्ट अभिनेता लीडिंग रोल - जवानसाठी शाहरुख खान आणि 12वी फेलसाठी विक्रांत मेस्सी...


सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - द केरल स्टोरी के लिए सुदीप्तो सेन 


सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म - 12वी फेल 

Comments
Add Comment

Prabhakar Shinde : मुंबई पूरमुक्त करण्यासाठी महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनामधील समन्वय आवश्यक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रेल्वे कल्वर्टच्या भिंतींची दुरुस्ती करून कल्वर्टचे पातमुख विस्तारण्यावर भर द्यावा.

Mayor Ritu Tawde : सुधा पार्क मार्गावरील समस्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी, महापौरांची Action मोहीम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर मधील सुधा पार्क रस्त्यावर दुतर्फा अनधिकृतरित्या उभी केली जाणारी वाहने आणि

Maharashtra : राज्यात पेट्रोल, डिझेल, LPG टंचाई नाही

मुंबई : पश्चिम आशियातील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

Air India : अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा एअर इंडिया व्यवस्थापनाला दणका

मुंबई : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्याय, त्रास व

Eknath Shinde : आयुष्मान आरोग्य मंदिर व वैद्यकीय महाविद्यालय प्रकल्प लवकरच नागरिकांच्या सेवेत

राज्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आयुष्मान आरोग्य मंदिर आणि वैद्यकीय महाविद्यालय

Healthcare Services : आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता व गतीला प्राधान्य द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध