रेल्वेतील निकृष्ट जेवणाच्या ६ हजार ६४५ तक्रारी, रेल्वेमंत्र्यांनीच दिली राज्यसभेत कबुली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेतील जेवणाच्या निकृष्ट दर्जाबद्दल २०२४-२५ या आर्थिक वर्षात ६ हजार ६४५ तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती खुद्द रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव पांनी राज्यसभेत दिली.


प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींमुळे रेल्वतील खानपान सेवेच्या गुणवत्तेवर गोठे प्रश्नचिन्ह निमांग झाल आहे. राज्यसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना रेल्वेमंत्र्यांनी ही आकडेवारी सादर केली. माक्र्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार जॉन विटास यांनी रेल्वेतील जेजणाचा दर्जा व कंत्राट वाटपातील पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित केले होते, ज्यावर रेल्वेमंत्र्यांनी सविस्तर उत्तर दिले.


रेल्वेमंत्र्यांना दिलेल्या माहितीनुसार, प्राप्त झालेल्या एकूण ६ हजार ६४५ तक्रारींवर विविध स्तरांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये १ हजार ३४१ प्रकरणांमध्ये अन्न पुरवठादारांवर दंड ठोठावण्यात आला. २ हजार ९९५ प्रकरणांमध्ये संबंधित कंत्राटदारांना कड़क शब्दांत ताकीद देण्यात आली.

Comments
Add Comment

तिरुपती लाडू वाद पुन्हा पेटला, लाडूवात बाथरूम साफ करायचे केमिकल...... ; मुख्यमंत्री नायडूंचे गंभीर आरोप

तिरुपती : तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादाच्या शुद्धतेवरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेच्या

इराणने पुन्हा एकदा जगाची झोप उडवली, इराणच्या क्षेपणास्त्राची धक्कादायक रेंज, जाणून घ्या

दिल्ली: अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणावाने जगाचं टेन्शन वाढलं आहे. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला

Sikkim Earthquake: सिक्कीममध्ये जाणवले चक्क १३ भूकंपाचे धक्के

सिक्कीम: सिक्कीमच्या काही भागात चक्क १३ भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी रात्री उशिरा ते शुक्रवार सकाळपर्यंत हे

Bharat Taxi App: भारतीय टॅक्सी चालक ओला किंवा उबरपेक्षा किती जास्त कमावू शकतात?, जाणून घ्या...

मुंबई: जर तुम्ही ओला किंवा उबरने दररोज प्रवास करत असाल किंवा टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करत असाल, तर ही बातमी

Maharashtra's Rajya Sabha Seats : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांची निवडणूक 'बिनविरोध' होणार? शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार

चेन्नईमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, H5N1 विषाणूमुळे शेकडो कावळे मृत्युमुखी; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना जारी

चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बर्ड फ्लूचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नईमध्ये शेकडो कावळे मृत आढळले आहेत.