रेल्वेतील निकृष्ट जेवणाच्या ६ हजार ६४५ तक्रारी, रेल्वेमंत्र्यांनीच दिली राज्यसभेत कबुली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेतील जेवणाच्या निकृष्ट दर्जाबद्दल २०२४-२५ या आर्थिक वर्षात ६ हजार ६४५ तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती खुद्द रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव पांनी राज्यसभेत दिली.


प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींमुळे रेल्वतील खानपान सेवेच्या गुणवत्तेवर गोठे प्रश्नचिन्ह निमांग झाल आहे. राज्यसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना रेल्वेमंत्र्यांनी ही आकडेवारी सादर केली. माक्र्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार जॉन विटास यांनी रेल्वेतील जेजणाचा दर्जा व कंत्राट वाटपातील पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित केले होते, ज्यावर रेल्वेमंत्र्यांनी सविस्तर उत्तर दिले.


रेल्वेमंत्र्यांना दिलेल्या माहितीनुसार, प्राप्त झालेल्या एकूण ६ हजार ६४५ तक्रारींवर विविध स्तरांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये १ हजार ३४१ प्रकरणांमध्ये अन्न पुरवठादारांवर दंड ठोठावण्यात आला. २ हजार ९९५ प्रकरणांमध्ये संबंधित कंत्राटदारांना कड़क शब्दांत ताकीद देण्यात आली.

Comments
Add Comment

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना