मुंबईच्या तलावांमध्ये ८२ टक्के पाणीसाठा


मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये एकूण ८२ टक्के पाणीसाठा झाला आहे. प्रमुख तलावांमधील एकत्रित पाणी क्षमता १४,४७,३६३ दशलक्ष लिटर आहे. सध्या सर्व तलावांचा एकत्रित उपयुक्त पाणीसाठा ११,८७,८२९ दशलक्ष लिटर आहे. भांडुप कॉम्प्लेक्समधील हायड्रॉलिक इंजिनिअर विभागाच्या आकडेवारीनुसार, २० जुलै २०२४ रोजी सर्व तलावांचा एकत्रित उपयुक्त पाणीसाठा ४०.९६ टक्के होता तो यंदा २० जुलै २०२५ रोजी ८२ टक्क्यांच्या घरात पोहोचला आहे.






  1. अप्पर वैतरणा तलावाची क्षमता २,२७,०४७ दशलक्ष लिटर आहे, या तलावात सध्या १,७२,५१७ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.

  2. मोडकसागर तलावाची क्षमता १,२८,९२५ दशलक्ष लिटर आहे, या तलावात सध्या १,२८,२८३ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.

  3. तानसा तलावाची क्षमता १,४५,०८० दशलक्ष लिटर आहे, या तलावात सध्या १,३२,६४४ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.

  4. मध्य वैतरणा तलावाची क्षमता १,९३,५३० दशलक्ष लिटर आहे, या तलावात सध्या १,८१,८०१ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.

  5. भातसा तलावाची क्षमता ७,१७,०३७ दशलक्ष लिटर आहे, या तलावात सध्या ५,५३,६४६ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.

  6. विहार तलावाची क्षमता २७,६९८ दशलक्ष लिटर आहे, या तलावात सध्या १४,५९१ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.

  7. तुळशी तलावाची क्षमता ८०४६ दशलक्ष लिटर आहे, या तलावात सध्या ४३४६ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.


Comments
Add Comment

ब्रिटीश पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी यशराज स्टुडिओला दिली भेट

मुंबई : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर सध्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. कीर स्टार्मर यांनी आज,

मुंबई शहर व उपनगरातील प्रस्तावित १० टक्के पाणीकपात रद्द

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील

तोतया ईडी अधिकाऱ्यांचा सुळसुळाट; आता ईडीच्या नोटीसवर क्यूआर कोड

मुंबई : कोणीही तोतय्या ईडी अधिकारी बनून लोकांची आर्थिक फसवणूक करू नये यासाठी ईडीकडून दिल्या जाणाऱ्या सिस्टम

पालिकेच्या २ हजार ७०० कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू होणार

मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनात ५ मे २००८ पूर्वी भरती झालेल्या २७०० कर्मचाऱ्यांचा जुन्या पेंशन योजनेत समावेश

बाणगंगा दीपोत्सवासाठी ४० लाखांचा खर्च! महापालिकेकडून २ कंत्राटदारांची नियुक्ती

मुंबई : बाणगंगा तलाव परिसरात त्रिपुरा पौर्णिमेला दरवर्षी दीपोत्सव साजरा करण्यात येतो. कार्तिक महिन्यात

घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेचा पुढाकार, 'या' केंद्राची केली स्थापना

मुंबई (खास प्रतिनिधी) : वैवाहिक जीवनासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे तसेच जोडप्यांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण कमी