रेल्वेच्या 'गारेगार' प्रवासाची मिळणार सर्वसामान्यांनाही संधी?

मुंबई (प्रतिनिधी) : एसी लोकलचे तिकीट दर साध्या लोकलसारखे होण्यासाठी राज्य सरकारने केंद्रात बोलणी सुरू केल्याची माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.


लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांना मुंबईतील सर्वसामान्यांचा प्रवास गारेगार होण्याची शक्यता आहे. मुंबईतील एसी लोकल ट्रेनचे तिकीट दर साध्या लोकल तिकीट दरासारखे करण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे बोलणी सुरू केल्याची माहिती विधानसभेत मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.


मुंबईत एसी लोकलला साध्या लोकलचे दर लावता येतील, याविषयी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा सुरू असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मुंबई लोकल ट्रेनबाबत माहिती देताना मंत्री सरनाईक पुढे म्हणाले की, मुंबई लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेसह वाहतूक व्यवस्था उपलब्ध करण्यात येत आहे. यावेळी मुंबई उपनगरीय रेल्वे गाड्यांना स्वयंचलित दरवाजे बसवण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची रेल्वेमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा सुरू आहे. लवकरच निर्णय अपेक्षित असल्याचे मंत्री सरनाईक म्हणाले.

Comments
Add Comment

BMC News : कुरकुरीत पदार्थांच्या वेष्ठनांवरील बंदीत महापालिकेने हात झटकले

राज्य शासन आणि महाराष्ट्र प्रदुषण मंडळांकडे पाठपुराव्याबाबत मौन मुंबई (विशेष प्रतिनिधी) पॅकेजिंग मटेरियल (Packaging)

BMC News : एक महिन्यांच्या आत दुकानांच्या पाट्या मराठीत लावा, नाहीतर...

विधी समितीने दिला दुकान आणि अल्टीमेटम मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्यावतीने मुंबईतील सर्व

BMC News : फेरीवाल्यांच्या नगर पथ विक्रेता समितीवर नगरसेवक निमंत्रित सदस्य का?

विधी समितीच्या बैठकीत नगरसेवकांचा सवाल मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत फेरीवाल्यांचा समस्या निकालात

SSC : दहावी परीक्षेतील गुणवंतांच्या शिक्षण समिती अध्यक्षा, महापालिका आयुक्तांच्या हस्ते सत्कार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या शालांत

BMC च्या सर्व वॉर्ड ऑफिसमध्ये शेवया, पापड, कुरडई, लोणची, सांडगे, मसाले, सुक्की मच्छी खरेदीची सुवर्णसंधी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वाळवण महोत्सवाचे

Tips For Save Water : मुंबईकरांनो, पाण्याचा जपून वापर करा; शुक्रवार १५ मेपासून दहा टक्के पाणीकपात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यात घट झाल्याने, हा पाणीसाठा अधिकाधिक