NCPचे नेते जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात जोरदार शा‍ब्दिक चकमक

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप कत आहेत. मात्र आता ही शा‍ब्दिक चकमक शिवीगाळपर्यंत पोहोचली आहे. विधानभवनाच्या बाहेर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील शिवीगाळचा व्हिडिओ समोर आला आहे.


गेल्या काही दिवसांपासून दोन्ही नेत्यांदरम्यान वातावरण गरम झाले होते. काही दिवसांआधी विधान भवन परिरात जाताना जितेंद्र आव्हाडांनी नाव न घेता गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधला होता. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी सोशल मीडयावर एकमेकांविरोधात मोर्चा खोलला होता.



गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात वाद


मात्र आता हे प्रकरण सोशल मीडियावरून आता समोरासमोर वाद सुरू झाले आहेत. विधान भवनाच्या बाहेर गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात जोरदार वाद रंगला. ही घटना त्या वेळेस रंगली जेव्हा गोपीचंद पडळकर कारमधून उतरले आणि गाडीचा दरवाजा जोराने बंद केले. यावर जितेंद्र आव्हाड यांनी आरोप लावला की दरवाजा मुद्दामहून जोराने बंद केला. यामुळे त्यांना दुखापत झाली असती. यावर दोन्ही नेत्यांमध्ये शिवीगाळ आणि शा‍ब्दिक चकमक सुरू झाली.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Updates : स्वेटर बाहेर काढा! वीकेंडला मुंबईकर गारठणार, पारा घसरला; थंडीचा जोर वाढल्याने 'हुडहुडी' भरणार, कसं असेल राज्याचं हवामान?

मुंबई : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्याच्या अनेक भागांत झालेल्या पावसानंतर, आता महाराष्ट्रासह संपूर्ण

बांगलादेशी, रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई कडक करा: मंगलप्रभात लोढा यांची मागणी

मुंबई : एकीकडे मालाड आणि मालवणी परिसरात बांग्लादेशी आणि रोहिंगे घुसखोर राहत असल्याचे निदर्शनाला येत असतानाच

मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, तुमच्या मार्गावरही आहे का?

मुंबई: मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवांचा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी रविवारी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. १६

सात महिन्यांत ‘फुकट्यां’कडून मध्य रेल्वेची १४१ कोटींची दंड वसुली

मुंबई  : मध्य रेल्वेने २०२५-२६ मध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या २३.७६ लाख प्रवाशांकडून १४१ कोटी रुपये दंड वसूल

खरडलेल्या शेतजमिनींसाठी मिळणार माती, गाळ, मुरूम, मोफत !

मुंबई : अतिवृष्टी व पुरामुळे खरडून गेलेल्या शेतजमिनीला पूर्वस्थितीत आणण्यासाठी लागणारी माती, गाळ, मुरूम, कंकर

फास्टटॅग नसलेल्या वाहनचालकांना आजपासून दुप्पट पैसे मोजावे लागणार

यूपीआयद्वारे पेमेंट करणाऱ्यांना १.२५ पट जास्त रकमेचा दंड मुंबई  : नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ