Mumbai Water Level : मुंबईकरांना दिलासा: जुलैच्या दुसऱ्या आठवड्यातच मुंबईच्या धरणांमध्ये ७५% पाणीसाठा!

मुंबई: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये यंदा विक्रमी पाणीसाठा जमा झाला आहे, ज्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.


जुलै महिन्याचा दुसरा आठवडा सुरू असतानाच, धरणांमधील पाणीपातळी ७५.७९% पर्यंत पोहोचली आहे. गेल्या वर्षी याच काळात हा पाणीसाठा केवळ २९.७३% इतकाच होता, त्यामुळे यंदाची वाढ लक्षणीय आहे.



सात धरणांपैकी मोडक सागर धरण तर ९ जुलैपासूनच ओसंडून वाहत आहे. मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी ही वाढलेली पातळी अत्यंत महत्त्वाची असून, यामुळे पुढील काही महिने पाणीटंचाईची चिंता मिटली आहे.

Comments
Add Comment

E-Water Taxi : काय सांगता? गेटवे ते जेएनपीए फक्त ४० मिनिटांत! ई-वॉटर टॅक्सीची धमाकेदार एंट्री; 'या' तारखेपासून होणार सुरु

मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! देशातील पहिली पर्यावरणपूरक आणि अत्याधुनिक सोयींनी सज्ज ई-वॉटर टॅक्सी आता

कुपर रुग्णालयाविरुद्धच्या सततच्या तक्रारीमुळे BMC चा मोठा निर्णय, रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलासा

मुंबई: विलेपार्ले येथील डॉ. आरएन कूपर हॉस्पिटलमध्ये रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून सतत येणाऱ्या

मुंबईतील दहिसर पूर्व येथे इमारतीत भीषण आग : वृद्ध महिलेचा मृत्यू , अनेक जखमी

मुंबई : दहिसर पूर्व येथील जनकल्याण एस.आर.ए. इमारतीच्या सातव्या मजल्यावर अचानक भीषण आग लागल्याने परिसरात खळबळ

लालबागच्या राजाच्या विसर्जनाला का होतोय उशीर ?

मुंबई : सेलिब्रेटी, खेळाडू, राजकारणी यांच्यासह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचे विसर्जन

मुंबईत गणपती विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना, विजेचा धक्का लागून ५ जण गंभीररित्या भाजले; एकाचा मृत्यू

मुंबई: मुंबईत गणपती विसर्जनादरम्यान एक दुःखद घटना घडली आहे. साकीनाका येथील खैराणी रोडवरील एस.जे. स्टुडिओजवळ

Lalbaug visarjan 2025: मुंबईच्या एकतेचे दर्शन: लालबागचा राजा आणि भायखळ्याची हिंदुस्तानी मशीद Video पहाच..

मुंबई: आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या गणरायाला निरोप देताना, मुंबईतील गणेश विसर्जन सोहळ्यात एक अनोखे आणि