जाहिरातीसाठी घेतला झाडाचा जीव

भाईंदर : आपली जाहिरात दिसावी यासाठी एका मोठ्या झाडालाच विष पाजण्यात आलं. झाडाची जीव घेणारी निर्दयी घटना घडलीय भाईंदरमध्ये. नेमकं काय घडलं आणि हे सत्य समोर कसं आलं ते पाहूयात.

हिरवा निसर्ग, झाडांचा गारवा, पक्ष्यांचा मंजुळ किलबिलाट, या सौंदर्यात कुणीतरी विषारी कालवलंय. हो खरं आहे. मिरा-भाईंदरमध्ये एका झाडाची हत्या करण्यात आलीय. तीही फक्त एका जाहिरातीसाठी. हे झाडाला मोठे होल दिसत आहेत. यातून या झाडाला विष पाजण्यात आलं.

महाजनवाडी परिसरात एका आऊटडोर मीडिया कंपनीच्या जाहिरात फलकासमोर गुलमोहर च्या झाडाला केमिकल टाकून सुकवण्यात आलंय . ही बाब पर्यावरणप्रेमींच्या लक्षात आली. पर्यावरणप्रेमींच्या तक्रारीनंतर मिरा-भाईंदर महापालिकेनं पाहणी केली आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी कंपनीविरुद्ध काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.

झाडाला विष टाकणं म्हणजे फक्त एका झाडाची हत्या नाही, तर आपल्या पुढच्या पिढीच्या श्वासावर घाला आहे. हा फक्त निसर्गावरील हल्ला नाही, तर माणुसकीला लावलेला काळा डाग आहे. जाहिरात फलक चमकावा म्हणून झाडांचा बळी द्यायचा, हा विचार निर्दयीपणाचा आहे. पर्यावरणप्रेमींनी आवाज उठवलाय. पोलिसांनी गु्न्हाही दाखल केलाय, मात्र वाट पाहायची आहे ती विष देऊन झाडाची हत्या करणाऱ्यांना शिक्षा काय होणार याची...

माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा.. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद

हिरवा निसर्ग, झाडांचा गारवा, पक्ष्यांचा मंजुळ किलबिलाट, या सौंदर्यात कुणीतरी विषारी कालवलंय. हो खरं आहे. मिरा-भाईंदरमध्ये एका झाडाची हत्या करण्यात आलीय. तीही फक्त एका जाहिरातीसाठी. हे झाडाला मोठे होल दिसत आहेत. यातून या झाडाला विष पाजण्यात आलं.

महाजनवाडी परिसरात एका आऊटडोर मीडिया कंपनीच्या जाहिरात फलकासमोर गुलमोहर च्या झाडाला केमिकल टाकून सुकवण्यात आलंय . ही बाब पर्यावरणप्रेमींच्या लक्षात आली. पर्यावरणप्रेमींच्या तक्रारीनंतर मिरा-भाईंदर महापालिकेनं पाहणी केली आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी कंपनीविरुद्ध काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.

झाडाला विष टाकणं म्हणजे फक्त एका झाडाची हत्या नाही, तर आपल्या पुढच्या पिढीच्या श्वासावर घाला आहे. हा फक्त निसर्गावरील हल्ला नाही, तर माणुसकीला लावलेला काळा डाग आहे. जाहिरात फलक चमकावा म्हणून झाडांचा बळी द्यायचा, हा विचार निर्दयीपणाचा आहे. पर्यावरणप्रेमींनी आवाज उठवलाय. पोलिसांनी गु्न्हाही दाखल केलाय, मात्र वाट पाहायची आहे ती विष देऊन झाडाची हत्या करणाऱ्यांना शिक्षा काय होणार याची...

माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा.. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद

Comments
Add Comment

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.

नारळासाठी ४५ रुपयांची फोडणी; आवक घटल्याने मुंबईकरांना भुर्दंड

मुंबई : सण, उत्सव कालावधीत नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुंबईकरांना सध्या या नारळासाठी ४५ ते ५० रुपये मोजावे