जाहिरातीसाठी घेतला झाडाचा जीव

भाईंदर : आपली जाहिरात दिसावी यासाठी एका मोठ्या झाडालाच विष पाजण्यात आलं. झाडाची जीव घेणारी निर्दयी घटना घडलीय भाईंदरमध्ये. नेमकं काय घडलं आणि हे सत्य समोर कसं आलं ते पाहूयात.

हिरवा निसर्ग, झाडांचा गारवा, पक्ष्यांचा मंजुळ किलबिलाट, या सौंदर्यात कुणीतरी विषारी कालवलंय. हो खरं आहे. मिरा-भाईंदरमध्ये एका झाडाची हत्या करण्यात आलीय. तीही फक्त एका जाहिरातीसाठी. हे झाडाला मोठे होल दिसत आहेत. यातून या झाडाला विष पाजण्यात आलं.

महाजनवाडी परिसरात एका आऊटडोर मीडिया कंपनीच्या जाहिरात फलकासमोर गुलमोहर च्या झाडाला केमिकल टाकून सुकवण्यात आलंय . ही बाब पर्यावरणप्रेमींच्या लक्षात आली. पर्यावरणप्रेमींच्या तक्रारीनंतर मिरा-भाईंदर महापालिकेनं पाहणी केली आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी कंपनीविरुद्ध काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.

झाडाला विष टाकणं म्हणजे फक्त एका झाडाची हत्या नाही, तर आपल्या पुढच्या पिढीच्या श्वासावर घाला आहे. हा फक्त निसर्गावरील हल्ला नाही, तर माणुसकीला लावलेला काळा डाग आहे. जाहिरात फलक चमकावा म्हणून झाडांचा बळी द्यायचा, हा विचार निर्दयीपणाचा आहे. पर्यावरणप्रेमींनी आवाज उठवलाय. पोलिसांनी गु्न्हाही दाखल केलाय, मात्र वाट पाहायची आहे ती विष देऊन झाडाची हत्या करणाऱ्यांना शिक्षा काय होणार याची...

माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा.. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद

हिरवा निसर्ग, झाडांचा गारवा, पक्ष्यांचा मंजुळ किलबिलाट, या सौंदर्यात कुणीतरी विषारी कालवलंय. हो खरं आहे. मिरा-भाईंदरमध्ये एका झाडाची हत्या करण्यात आलीय. तीही फक्त एका जाहिरातीसाठी. हे झाडाला मोठे होल दिसत आहेत. यातून या झाडाला विष पाजण्यात आलं.

महाजनवाडी परिसरात एका आऊटडोर मीडिया कंपनीच्या जाहिरात फलकासमोर गुलमोहर च्या झाडाला केमिकल टाकून सुकवण्यात आलंय . ही बाब पर्यावरणप्रेमींच्या लक्षात आली. पर्यावरणप्रेमींच्या तक्रारीनंतर मिरा-भाईंदर महापालिकेनं पाहणी केली आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी कंपनीविरुद्ध काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.

झाडाला विष टाकणं म्हणजे फक्त एका झाडाची हत्या नाही, तर आपल्या पुढच्या पिढीच्या श्वासावर घाला आहे. हा फक्त निसर्गावरील हल्ला नाही, तर माणुसकीला लावलेला काळा डाग आहे. जाहिरात फलक चमकावा म्हणून झाडांचा बळी द्यायचा, हा विचार निर्दयीपणाचा आहे. पर्यावरणप्रेमींनी आवाज उठवलाय. पोलिसांनी गु्न्हाही दाखल केलाय, मात्र वाट पाहायची आहे ती विष देऊन झाडाची हत्या करणाऱ्यांना शिक्षा काय होणार याची...

माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा.. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद

Comments
Add Comment

राज्यात आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई  : राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले असून, राज्यातील ८ वरिष्ठ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंका

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तीपत्र मुंबई  : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

महाराष्ट्रात १ एप्रिलपासून वीजदरात कपात

मुंबई : राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून, येत्या १ एप्रिलपासून वीजदरात कपात लागू होणार आहे.

राष्ट्रीय महामार्गांतील प्रकल्पग्रस्तांसाठी ऐतिहासिक निर्णय

राज्यातील २८ हजार प्रलंबित दावे जलद मार्गी लावण्यासाठी ५७ लवादांची नियुक्ती फडणवीस सरकारचा शेतकरी हिताचा

मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या, मध्य, आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक; वेळ पाहूनच बाहेर पडा

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर

राज्यात ‘वन स्टेट, वन पोर्टल’ संकल्पनेला गती; महा सारथी पोर्टलचे मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : राज्यात डिजिटल गव्हर्नन्स अधिक सक्षम व नागरिककेंद्रित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘वन स्टेट, वन