अंधश्रद्धेतून कुटुंबाची हत्या; जादू-टोण्याच्या संशयातून ५ जणांना जाळले!

  28


पूर्णिया : बिहारच्या पूर्णिया येथे एकाच कुटुंबातील जणांची जिवंत जाळून हत्या करण्यात आली होती. अंधश्रद्धेतून स्थानिक रानीपतारा तेटगामा गावात हे हत्याकांड घडल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे मारेकऱ्यांनी हत्येनंतर पाचही मृतदेह गायब केले होते.


यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पूर्णियाच्या रानीपतारा तेटगामा गावात काही महिन्यांपूर्वी ते बालकांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी गावातील सीतादेवी या महिलेवर जादू-टोण्याचा संशय होता. त्यामुळे हल्लेखोरांना रविवारी मध्यरात्रीनंतर वाजता सदर महिलेच्या कुटुंबावर हल्ला चढवला. सीतादेवीसह कुटुंबातील जणांना घरातून ओढत एका तलावाजवळ आणले. त्यांना अमानुषरित्या मारहाण करत अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्यात आले.


या दुर्दैवी घटनेतून कुटुंबातील १६ वर्षाचा सोनू कुमार हा मुलगा सुदैवाने वाचला. त्याने पोलिसांशी संपर्क साधून या घटनेची आपबीती सांगितली. त्यानंतर पोलिसांनी मुलाने सांगितलेल्या घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले.


याप्रकरणी आरोपींची नावे उघड झाली असून त्यापैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेत गावातील अनेक लोकांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे.


Comments
Add Comment

टेक वर्ल्डमध्ये पुन्हा एकदा धक्कातंत्र! जॅक डोर्सीचं 'बिटचॅट' अ‍ॅप लॉन्च; इंटरनेट, नेटवर्कशिवाय मेसेजिंग शक्य

मुंबई : ट्विटर आणि ब्लॉकचे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांनी एक क्रांतिकारी 'बिटचॅट' अ‍ॅप आणले आहे . या अ‍ॅपची खास गोष्ट

Bharat Bandh News : उद्या भारत बंदची मोठी घोषणा, शाळा, बँका... काय काय बंद राहणार?

२५ कोटी कामगार आंदोलनात उतरणार नवी दिल्ली : बँका, विमा, टपाल, कोळसा खाणी, महामार्ग आणि बांधकाम क्षेत्रातील अंदाजे

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेत विक्रमी गर्दी;  ९३ हजार भाविकांनी घेतले दर्शन

जम्मू: पवित्र अमरनाथ यात्राला दि. ३ जुलैपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या ५ दिवसांतच येथे येणाऱ्या भाविकांची

अमेरिकेत फिरायला गेलेल्या हैदराबादमधील एकाच कुटुंबातील चौघांचा अपघातात मृत्यू

वॉशिंग्टन : अमेरिकेत फिरायला गेलेल्या एका हैदराबादी कुटुंबातील आई-वडील आणि त्यांच्या दोन मुलांचा दुर्दैवी

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करा; राज्याच्या मंत्र्यांची केंद्राकडे ठोस मागणी

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा नवी दिल्ली: महाराष्ट्रातील शेतकरी मोठया प्रमाणावर कांदा पिकाचे

Tahawwur Rana : हो, २६/११ हल्ला झाला तेव्हा मी पाकिस्तानचा विश्वासू एजंट होतो... मास्टरमाइंड तहव्वुर राणाची कबुली

मुंबई: २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणा याने चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.