पनवेल-कल्याण रेल्वे दिवामार्गे करण्याची गरज

  89

डोंबिवली : पेण-पनवेल-कल्याण रेल्वे दिवा मार्गे सुरू करण्याची नितांत गरज आहे. ही सेवा सुरू केल्यानंतर लाखो प्रवाशांचा वेळ वाचेल तसेच मेन लाईनवरील ताण कमी होण्यास मदत होईल.


कल्याण टिटवाळा अंबरनाथ येथूनच्या पट्ट्यांतून असंख्य प्रवाशी पनवेलच्या दिशेला जाणारे आहेत. त्यांना ठाणे मार्गे प्रवास करावा लागतो. सदर सेवा सुरू केली तर प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल. या मागणीला विविध प्रवाशी संघटनांनी संमती दिली असून ती पूर्ण व्हावी अशी प्रवाशी संघटने बरोबरच या पट्यांतील नागरिकांची देखील मागणी आहे.


कल्याण-डोंबवली बससेवा असली तरी ती अनियमित असते. कल्याण पनवेल प्रवास पाऊण तासाचा होईल सध्या या प्रवासाला तास-दीडतास वेळेपेक्षा जास्त वेळ व गाड्या बदलण्यासाठी त्रासही वाचेल.

Comments
Add Comment

Megablock: मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान आज मेगा ब्लॉक

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक

मरेपर्यंत अशा लोकांना समाजात मिळत नाही मान, होतो सतत अपमान

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी आपल्या 'चाणक्य नीती'मध्ये जीवनातील अनेक पैलूंबद्दल मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन

प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार मुंबई :

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल