Parinay Phuke: 'कास मराठीची धरली, निवडणुकीत केम छो वर्ली' परिणय फुकेंची कविता Viral

राज आणि उबाठाच्या सभेवर डॉ. परिणय फुके यांची कविता




मुंबई:  राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) महाराष्ट्र सरकारच्या हिंदी सक्तीच्या जीआरविरोधात एकत्र मोर्चा काढणार होते. पण, त्यापूर्वीच सरकारने हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला. इतकेच नव्हे तर, आगामी निवडणुकीसाठी दोन्ही पक्ष युती करणार असल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे हे दोन्ही बंधू उद्या मुंबईत सभा घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आज विधानपरिषदेत भाजपचे आमदार परिणय फुके यांनी दोन्ही ठाकरे बंधुना समर्पित एक व्यंगात्मक कविता सादर केली. ही कविता चांगलीच गाजत आहे.

"सत्तेसाठी वेगळे झालो सत्तेसाठीच एकत्र आलो..." पहा व्हिडिओ





सध्या आघाडी सरकारचे सामर्थ्य लक्षात घेता, आगामी निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी एकमेकांचे विरोधक असलेले हे ठाकरे बंधु एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. त्यासाठी केवळ मायमराठीचा मुद्दा उचलत आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न या दोघांचा आहे. आणि याच विषयावर आधारित फुके यांनी कविता केली आहे.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात