Success Mantra: सकाळी उठताच लक्षात ठेवा या गोष्टी, जीवनात येणार नाही अडथळे

  79

मुंबई: आचार्य चाणक्य हे भारताचे थोर विचारवंत होते. त्यांनी आपले अनुभव आणि ज्ञानाच्या जोरावर चाणक्य नितीमध्ये जीवन यशस्वी बनवण्यासाठीचे अनेक उपाय सांगितले आहेत.

चाणक्य यांच्या मते जर व्यक्ती दररोज काही खास गोष्टी लक्षात ठेवत असेल तर ती व्यक्ती जीवनात यशस्वी होऊ शकते. अशातच व्यक्तीने चाणक्य यांच्या काही गोष्टी जरूर लक्षात ठेवल्या पाहिजेत.

आपले लक्ष्य कधीही विसरू नका


प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात कोणते ना कोणते लक्ष्य असणे गरजेचे असते. चाणक्य यांच्यानुसार दररोज सकाळी उठताच व्यक्तीने आपले लक्ष्य आठवावे. कारण यामुळे जीवनात उत्साह येतो. काहीतरी करण्याचे बळ मिळते. असे केल्याने व्यक्ती आपल्या निर्धारित लक्ष्यापासून भटकत नाही आणि कमी वेळात यश मिळवते.

वेळेची किंमत समजा


चाणक्य यांच्यानुसार वेळ सगळ्यात मौल्यवान आहे. प्रत्येक व्यक्तीने सकाळी उठल्यावर ठरवायला हवे की आज वेळ वाया घालवायचा नाही. जी व्यक्ती वेळेचा सदुपयोग करे त्या व्यक्तीला जीवनात यश आणि समृद्धी मिळते.

वाईट संगतीपासून दूर राहा


चाणक्य म्हणतात की व्यक्तीला नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत राहिले पाहिजे. चुकीच्या माणसांची संगत व्यक्तीला आणखी हताश करते. तर चांगली संगत लाभल्यास ज्ञान, सुख आणि प्रगती प्राप्त होते.

 

 
Comments
Add Comment

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्टच्या बस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टळणार मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साकारलेले देखावे

विवाह नोंदणीसाठी आता रविवारीही महापालिकेची सेवा

जोडप्यांना सुट्टीच्या दिवशीही करता येणार नोंदणी विवाह मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत दरवर्षी