Success Mantra: सकाळी उठताच लक्षात ठेवा या गोष्टी, जीवनात येणार नाही अडथळे

  76

मुंबई: आचार्य चाणक्य हे भारताचे थोर विचारवंत होते. त्यांनी आपले अनुभव आणि ज्ञानाच्या जोरावर चाणक्य नितीमध्ये जीवन यशस्वी बनवण्यासाठीचे अनेक उपाय सांगितले आहेत.

चाणक्य यांच्या मते जर व्यक्ती दररोज काही खास गोष्टी लक्षात ठेवत असेल तर ती व्यक्ती जीवनात यशस्वी होऊ शकते. अशातच व्यक्तीने चाणक्य यांच्या काही गोष्टी जरूर लक्षात ठेवल्या पाहिजेत.

आपले लक्ष्य कधीही विसरू नका


प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात कोणते ना कोणते लक्ष्य असणे गरजेचे असते. चाणक्य यांच्यानुसार दररोज सकाळी उठताच व्यक्तीने आपले लक्ष्य आठवावे. कारण यामुळे जीवनात उत्साह येतो. काहीतरी करण्याचे बळ मिळते. असे केल्याने व्यक्ती आपल्या निर्धारित लक्ष्यापासून भटकत नाही आणि कमी वेळात यश मिळवते.

वेळेची किंमत समजा


चाणक्य यांच्यानुसार वेळ सगळ्यात मौल्यवान आहे. प्रत्येक व्यक्तीने सकाळी उठल्यावर ठरवायला हवे की आज वेळ वाया घालवायचा नाही. जी व्यक्ती वेळेचा सदुपयोग करे त्या व्यक्तीला जीवनात यश आणि समृद्धी मिळते.

वाईट संगतीपासून दूर राहा


चाणक्य म्हणतात की व्यक्तीला नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत राहिले पाहिजे. चुकीच्या माणसांची संगत व्यक्तीला आणखी हताश करते. तर चांगली संगत लाभल्यास ज्ञान, सुख आणि प्रगती प्राप्त होते.

 

 
Comments
Add Comment

ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना

इंडिगोची ‘हॅपी इंडिगो डे सेल’ घोषणा, देशांतर्गत प्रवास १,२१९ पासून तर आंतरराष्ट्रीय ४,३१९ पासून

मुंबई: इंडिगोने आपल्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हॅपी इंडिगो डे सेल’ची घोषणा केली आहे. प्रवाशांना केवळ ₹१,२१९

या योजनेतून दर महिन्याला मिळतील ७ हजार रूपये...पाहा काय आहे ही योजना

मुंबई: भारतीय आयुर्विमा महामंडळाने महिलांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे, 'एलआयसी विमा सखी' (LIC Bima Sakhi). ही योजना

युगेंद्र पवारांचा साखरपुडा, मुंबईत पवार कुटुंब एकत्र

मुंबई : काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या पुण्यात साखरपुडा झाला. आता अजित पवार यांचे भाऊ

मुंबईत अपघात; कार उलटली, दुभाजक ओलांडून पलिकडच्या रस्त्यावर गेली आणि...

मुंबई : रविवार म्हणजे अनेकांसाठी सुटीचा, विश्रांतीचा दिवस. यामुळे मुंबईकर निवांत असतात. पण आजच्या रविवारची

Megablock: मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान आज मेगा ब्लॉक

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक