'अंतराळात' खाद्य सूक्ष्म शैवालांवर प्रयोग

  51

शुभांशू शुक्ला ठरले पहिले भारतीय अंतराळवीर


नवी दिल्ली : ऑक्सिओम मिशन-४ अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचलेले ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी एका महत्त्वाच्या संशोधन मोहिमेला सुरुवात केली आहे. शुभांशू यांनी आयएसएसमधील आपला तिसरा दिवस सूक्ष्म-शैवालांवरील प्रयोगात व्यतित केला. अशा प्रकारचे प्रयोग करणारे ते पहिले भारतीय अंतराळवीर ठरले आहेत.


शुभांशू यांनी पहिल्या प्रयोगात अंतराळातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षण किरणोत्सर्गाचा खाद्य सूक्ष्म शैवालांवर होणारा परिणाम अभ्यासला. हा प्रयोग इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनीअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ प्लांट जीनोम रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने केला जात आहे. सूक्ष्म-गुरुत्वाकर्षणात खाद्य सूक्ष्म-शैवालांच्या तीन निवडक प्रकारांची वाढ व त्यांच्या चयापचयावर होणाऱ्या परिणामांवर यावर संशोधन केले जात आहे. अंतराळ प्रवासातील परिस्थितीमुळे मानवी स्नायूंच्या विकासात व कार्यप्रणालीत अडथळा कसा येतो, याचा उलगडा करणे हा या संशोधनाचा मुख्य उद्देश आहे.


Comments
Add Comment

लोकलमध्येही महिला सुरक्षित नाहीत ! पोलिसानेच केले महिलेसोबत घाणेरडे कृत्य

मुंबई : मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे . सुरक्षेसाठी नेमलेले

मोठी बातमी : आता ‘पॅन २.०’ येणार! जुन्या 'पॅन कार्ड' चे काय होणार?

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत पॅन २.० सातत्याने चर्चेत आहे. आयकर विभागाने PAN २.०च्या आधुनिकीकरणासाठी मोठं पाऊल

Housing Jihad: धक्कादायक! हिंदूंची घरं मुस्लिमांना देऊन बिल्डरांकडून मुंबईत हाऊसिंग जिहाद

हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्या काँग्रेसवाल्यांसोबत डिनर करणाऱ्या उबाठावर संजय निरुपम यांचा घणाघात मुंबई: पश्चिम

गणेशभक्तांच्या सोयीसाठी गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल आणि मेट्रो सुरु ठेवावी: मंत्री मंगलप्रभात लोढा

जनतेच्या मागणीसाठी रेल्वे आणि मेट्रो प्रशासनासोबत पाठपुरावा करणार मुंबई: महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

मुंबईत ५१ कबुतरखाने बंद... पक्ष्यांना खायला घालण्यास पूर्णपणे बंदी! आतापर्यंत १०० जणांहून अधिक लोकांना ठोठावला दंड

मुंबई: कबुतरांना खायला देण्यावरील बंदी लागू झाल्यापासून, बीएमसीने दादर कबुतरखान्यात १०० हून अधिक लोकांना दंड

महा मुंबई मेट्रोचा ऐतिहासिक विक्रम; ३९ महिन्यांत ओलांडला २० कोटी प्रवाशांचा टप्पा!

मुंबई : मुंबईच्या मेट्रोने आज खराखुरा इतिहास रचला आहे. अवघ्या ३९ महिन्यांत तब्बल २० कोटी प्रवाशांचा टप्पा पार करत