पश्चिम रेल्वेकडून दोन विशेष गाड्या उकई सोनगड स्थानकावर थांबणार

  14

मुंबई  : प्रवाशांच्या सोयीसाठी, पश्चिम रेल्वे चालवण्यात येणाऱ्या उधना-मिरज आषाढी एकादशी विशेष गाडीला उकाई सोनगड स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्यात येणार आहे. ट्रेन क्रमांक ०९०७९ उधना –४ जुलै रोजी उधना स्थानकावरून सुटणाऱ्या मिरज विशेष गाडीला उकाई सोनगढ स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे. ही गाडी उकाई सोनगड स्थानकावर दुपारी १२.४५ वाजता पोहोचेल आणि दुपारी १२.४७ वाजता निघेल. त्याचप्रमाणे, ५ जुलै रोजी मिरज स्थानकावरून सुटणाऱ्या ०९०८० मिरज-उधना विशेष गाडीला उकाई सोनगड स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे.


ही ट्रेन उकाई सोनगड स्टेशनवर ०२.३० वाजता पोहोचेल आणि ०२.३२ वाजता निघेल. ट्रेन क्रमांक ०९०८१ उधना – ५ जुलै रोजी उधना येथून सुटणाऱ्या मिरज स्पेशलला उकाई सोनगड स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे. ही गाडी उकाई सोनगड स्थानकावर दुपारी १२.४५ वाजता पोहोचेल आणि दुपारी १२.४७ वाजता निघेल. त्याचप्रमाणे, ६ जुलै रोजी मिरज स्थानकावरून सुटणाऱ्या ०९०८२ मिरज-उधना विशेष गाडीला उकाई सोनगड स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे. ही ट्रेन उकाई सोनगड स्टेशनवर २.३० वाजता पोहोचेल आणि २.३२ वाजता निघेल.

Comments
Add Comment

Maharashtra Assembly Monsoon Session 2025 : पावसाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला, हिंदी सक्ती, शक्तीपीठ या मुद्द्यावरुन वातावरण पेटणार; कधी होणार अधिवेशन? जाणून घ्या...

मुंबई : यंदाच्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरलेला आहे. येत्या ३० जून ते १८ जुलै या काळात

ऊर्जा विभागाच्या कामकाजाचा बोर्डीकर यांनी घेतला आढावा

मुंबई  : राज्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सौर ऊर्जा पंपाची मागणी पूर्ण करावी. महावितरण, महाजनको आणि

केबल-स्टे ब्रीज तयारीचा महानगर आयुक्तांनी घेतला आढावा

पावसाळ्यात पूल सुरू करणार : संजय मुखर्जी मुंबई : सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड (एससीएलआर) विस्तार प्रकल्पस्थळास

लालबाग पुलावरील गळती आता कायमचीच थांबली

खराब पर्जन्य जलवाहिन्या मनपाच्या वतीने बदलण्यात आल्या मुंबई: लालबाग उड्डाणपूलावर मागील काही दिवसांपासून

औद्योगिक उत्कर्षाकडे महाराष्ट्राची यशस्वी वाटचाल!

‘एमआयडीसी’ आयोजित ‘महाराष्ट्र उद्योग संवाद’ कार्यक्रमाचे बीकेसी येथे उद्घाटन मुंबई  : जगाच्या अनेक भागांत

11th Admission: अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

मुंबई (प्रतिनिधी) : अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला होत असलेल्या विलंबामुळे विद्यार्थी हतबल झाले असताना आता पहिली