Axiom 4: शुभांशू शुक्ला यांचे आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये जोरदार स्वागत, ISSमध्ये प्रवेश करणारे पहिले भारतीय

नवी दिल्ली: भारताचे अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्लासह चारही अंतराळवर आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये दाखल झाले आहे. स्पेस स्टेशनमध्ये प्रवेश केल्यानंतर तेथील क्रू मेंबर्सनी त्यांचे अतिशय जोरदार स्वागत केले. आयएसएसमध्ये पोहोचल्यानंतर चारही अंतराळवीरांनी ह्यूस्टनमध्ये मिशन नियंत्रणाच्या दिशेने हात हलवले. याचा व्हिडिओ समोर आला आहे.

स्पेस स्टेशनमध्ये जंगी स्वागत


आंतरराष्ट्रीय स्टेशनच्या क्रू मेंबर्सनी अ‍ॅक्सिओम ४ मिशनचे कमांडर पगी व्हिटनस यांचे स्वागत केले. तेथे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ५. ४४ मिनिटांनी स्पेस स्टेशनमध्ये उतरले. मिशन पायलट शुभांशु शुक्ला व्हिटसन यांच्या मागे होते. शुक्लाहसह पोलंडचे इंजीनियर स्लावोज उज्नान्स्की व्हिस्नीव्स्की होते. हे एक मिशन तज्ञ आहेत.


अ‍ॅक्सिओम ४बाबत नासाचे विधान


पाचव्या अंतराळ उड्डाणावर पोहोचलेल्या व्हिटसन म्हणाले, येथे येऊन आम्ही खुश आहोत. एकांतात राहण्याची ही मोठी वेळ होती. येथे पहिल्यांदा खादा भारतीय अंतराळवीर आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनच्या प्रवासाला पोहोचला आहे.

नासाने जाहीर केलेल्या व्हिडिओमध्ये अंतरिक्ष यान अंतराळ स्टेशनजवळ येताना दिसले आणि डॉकिंग प्रक्रिया भारतीय वेळेनुसार ४.१५ मिनिटांनी पूर्ण झाली. अंतराळ यान आणि आयएसएस यांच्यात संचार आणि ऊर्जा स्थापित होण्यासोबतच डॉकिंगची प्रक्रिया पूर्ण झाली.

 
Comments
Add Comment

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; १३ एप्रिलला बैठक, वेतन आणि निवृत्तीवेतनावर अंतिम निर्णय होणार

नवी दिल्ली: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसंदर्भात लवकरच एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रीय

TRP of News Channels : वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर केंद्राकडून पुन्हा लगाम! वृत्तवाहिन्यांवरील बंदी आणखी काही आठवड्यांसाठी वाढवली

केंद्र सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांचे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) आणखी चार आठवड्यांसाठी निलंबित

Anant Ambani: अनंत अंबानींनी दिली मोठी देणगी; केरळमधील दोन मंदिरांना ६ कोटी रुपये

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी केरळमधील दोन प्रमुख धार्मिक

Manipur on edge : मणिपूरमध्ये रॉकेट हल्ल्यात दोन चिमुरड्यांचा मृत्यू; संतप्त जमावाचा सुरक्षा दलांवर हल्ला, बिष्णुपूरमध्ये तणाव

इंफाळ : मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केले आहे. बिष्णुपूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे

Amaravati Capital : 'अमरावती' आता आंध्र प्रदेशची 'कायमस्वरूपी' राजधानी; केंद्राचे गॅझेट नोटिफिकेशन जारी!

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) राजधानीबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर केंद्र सरकारने

Rajnath Singh : "पाकिस्तानने बंगालकडे वाईट नजरेने पाहिलं तर..."; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्या भडकाऊ वक्तव्याला जोरदार