Axiom 4: शुभांशू शुक्ला यांचे आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये जोरदार स्वागत, ISSमध्ये प्रवेश करणारे पहिले भारतीय

नवी दिल्ली: भारताचे अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्लासह चारही अंतराळवर आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये दाखल झाले आहे. स्पेस स्टेशनमध्ये प्रवेश केल्यानंतर तेथील क्रू मेंबर्सनी त्यांचे अतिशय जोरदार स्वागत केले. आयएसएसमध्ये पोहोचल्यानंतर चारही अंतराळवीरांनी ह्यूस्टनमध्ये मिशन नियंत्रणाच्या दिशेने हात हलवले. याचा व्हिडिओ समोर आला आहे.

स्पेस स्टेशनमध्ये जंगी स्वागत


आंतरराष्ट्रीय स्टेशनच्या क्रू मेंबर्सनी अ‍ॅक्सिओम ४ मिशनचे कमांडर पगी व्हिटनस यांचे स्वागत केले. तेथे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ५. ४४ मिनिटांनी स्पेस स्टेशनमध्ये उतरले. मिशन पायलट शुभांशु शुक्ला व्हिटसन यांच्या मागे होते. शुक्लाहसह पोलंडचे इंजीनियर स्लावोज उज्नान्स्की व्हिस्नीव्स्की होते. हे एक मिशन तज्ञ आहेत.


अ‍ॅक्सिओम ४बाबत नासाचे विधान


पाचव्या अंतराळ उड्डाणावर पोहोचलेल्या व्हिटसन म्हणाले, येथे येऊन आम्ही खुश आहोत. एकांतात राहण्याची ही मोठी वेळ होती. येथे पहिल्यांदा खादा भारतीय अंतराळवीर आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनच्या प्रवासाला पोहोचला आहे.

नासाने जाहीर केलेल्या व्हिडिओमध्ये अंतरिक्ष यान अंतराळ स्टेशनजवळ येताना दिसले आणि डॉकिंग प्रक्रिया भारतीय वेळेनुसार ४.१५ मिनिटांनी पूर्ण झाली. अंतराळ यान आणि आयएसएस यांच्यात संचार आणि ऊर्जा स्थापित होण्यासोबतच डॉकिंगची प्रक्रिया पूर्ण झाली.

 
Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात